शुक्रवार, २६ मार्च, २०२१

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड यांचा

 ✍️http://www.publicpanchanama.com/2021/03/blog-post_245.html






🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


          *उप संपादक*

      *विलास मोहिनकर*

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड

 ▪️होळी सण साजरा करताना काळजी घ्यावी- अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य यांचे आवाहन

 https://www.purogamisandesh.in/news/26370

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️गजानन गोपेवाड (अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य)

---------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹


जलसाक्षरता लेख गजानन गोपेवाड

 जागतिक जलदिन, 

मार्च 22, 2021.

*"वाचवाल तर वाचाल, अन्यथा नष्ट व्हाल! "*

काय वाचवाल, 

पाणी, 

(Water)

______________

या वर्षाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्तची जलदिनाची मध्यवर्ती विषय -संकल्पना आहे, *" पाण्याचे मोल म्हणजेच पाण्याला मोल देणे "*

( Valuing Water) होय. 

22 मार्च 1993 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने पहिला *"जागतिक जलदिन "* साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची पध्दत रूढ झाली आहे. 2020 ची संकल्पना होती, *" पाणी आणि हवामान बदल "*. कारण हवामान बदलांविरूध्द लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. जलदिनानिमित्त सर्वांनी जलसाक्षर होऊन जलसंवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण ' जल है तो कल है और कल है तो हम है!' 

पिण्यायोग्य म्हणजेच गोड्या पाण्याचे निसर्गातील प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा वापर काटकसरीने करणे, स्त्रोतांचे संवर्धन करणे अगत्याचे ठरते. 

पिण्यायोग्य पाण्याची कमतरता यासाठी की पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे. तो सर्वच साठा मानवासाठी उपयोगाचा नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ 2 टक्के पाणी धृव प्रदेशातील बर्फ रूपात आहे. तर उरलेले 1 टक्का जेमतेम पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव, सरोवरे व भूगर्भात गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. याच 1 टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक, संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही. तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस आवश्यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवाची मोठी, औद्योगिक व सांस्कृतिक समस्या म्हणून उभी राहिली आहे. 

ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, " सगळे पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होऊन जाते. " अन्न, वस्त्र व निवारा या उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगांतून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे कामही पाण्यालाच करावे लागते. 

यंदा कडक उन्हाळ्यामुळे आपल्यांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, लिकेज, नासाडी थांबवणे अत्यावश्यक आहे. 

नेमकी गरजेपुरतेच आवश्यक पाणी वापरून, बचत व संवर्धन केले तरी खूप काही साध्य होईल. जागतिक तज्ञांच्या मते तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, म्हणून पाणी हे जीवन हे जाणून त्याचे जतन व काटकसरीने वापर हा रामबाण उपाय होय. 

पाणी पंचायत या जागतिक संकल्पनेचे अध्वर्यू तथा थोर तत्वज्ञ, पाणी शास्त्रज्ञ, भारतातील प्रथम व्यक्तीमत्व म्हणून जगद्विख्यात असलेले कै विलासराव साळुंखेजी! जे आम्हांस पूज्य दैवत व स्फूर्ती, प्रेरणादायी असून त्यांचे यांतील महान् कार्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. 

श्री विलासराव साळुंखे यांनी 1972 ते 2002 या तीन तपांच्या सातत्यपूर्ण अनेक प्रयोग व शोध करून, पाण्याचे समन्यायी वाटप ही संकल्पना सर्व जगमान्य केली. जलसंपत्ती ही समाजाची सामुहिक संपत्ती आहे, आणि पाण्याचे वाटप हे सर्वांना समन्यायानं व्हावं यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. 

जगाचे नाक असलेल्या, हेरिटेज संस्था गव्हमेंट काँलेज आँफ इंजिनियरिंग, पुणे ची प्रोफेसरशीपचा 1972 च्या देशव्यापी भयंकर दुष्काळात, मोठ्या पदाची नोकरीचा त्याग करून, मानव जातींसाठी अनन्यसाधारण आदर्श प्रस्थापित केला. 

आज तोच त्यांचा वारसा त्यांच्या सहचारिणी कल्पनाताई साळुंखेजी, ग्रामगौरव प्रतिष्ठान तथा पाणी पंचायतच्या माध्यमातून अविरतपणे सर्वदूर पोहोचवत आहेत. सेंद्रिय शेती हा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यावरही एकाग्रतेने कृतीशील असून, राज्यातील, देशातील हजारो लाभार्थी शेतकर्‍यांच्या त्या अधिकार वाणीने मार्गदर्शक म्हणून वंदनीय आहेत. 

हेच आजचे जागतिक जलदिनाचे संक्षिप्त चिंतन ठरावे!           


गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

गुरुवार, २५ मार्च, २०२१

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 









जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 





मादागास्कर लेख गजानन गोपेवाड


_______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*नवदेशांचा उदयास्त : मादागास्करचे जैववैविध्य*

  


मादागास्कर हा स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आल्यावर १९६० साली त्यास संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्यत्व मिळाले. स्वातंत्र्यानंतरच्या मधल्या दहा-बारा वर्षांत मादागास्करमध्ये माक्र्सवादी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था गडगडली. दिवाळखोरीत निघालेल्या या देशाच्या सरकारवर पुढे २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही आर्थिक बंधने लादून बरीचशी कर्जे माफ केली. सध्या मादागास्करची अर्थव्यवस्था विविध शेतमाल आणि खनिजांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मादागास्कर व्हॅनिलाचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार आहे. त्याशिवाय येथून कॉफी, लवंगा आणि मासे यांची निर्यात होते. खनिजांपैकी कोबाल्ट आणि निकेल यांच्या निर्यातीतूनही या देशाला चांगले उत्पन्न मिळते. मादागास्करमधील सध्याचे सरकार अमेरिका, जपान यांच्या साहाय्याने काही खाणींचे आधुनिकीकरण करून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.


सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मादागास्करमध्ये ८५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय, तर आठ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. फ्रेंच, इंग्रजी या मादागास्करच्या राजभाषा असल्या, तरी तेथील स्थानिक मालागासी भाषा अधिक प्रचलित आहे. अंतानानारिवो हे राजधानीचे शहर येथील सर्वाधिक लोकसंख्येचे औद्योगिक शहर आहे.

मादागास्करचे खरे वैशिष्ट्य तेथील अनन्य जैववैविध्यात आहे. इथे असलेल्या वनस्पती आणि कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी ७५ टक्के प्रजाती दुर्मीळ आहेत, त्या अन्यत्र कुठेही आढळत नाहीत! या जैव प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या हेतूनेही मोठ्या संख्येने पर्यटक मादागास्करला येत असतात. येथील सुमारे १२ हजार वनस्पती प्रजाती जगात अन्यत्र आढळत नाहीत. त्यामध्ये १६५ प्रकारचे पामवृक्ष आहेत. रविनाला या पामवृक्षाचे चित्र मादागास्करचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे आणि ते त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावरही दिसते. काळी-पांढरी चक्रे असलेल्या लांब शेपटीचे लिमूर (चित्र पाहा) आणि त्याच्या ९६ उपजाती ही मादागास्करची खासियत! टेनरेक हा काटेदार उंदीर, चमकणारे सरडे, २७० जातींचे सरपटणारे प्राणी हे जगात मादागास्करशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. मात्र, अलीकडे मादागास्करचे हे प्राणिवैभव शिकार आणि तस्करीमुळे कमी होत चालले आहे.


~=========================~


════════════════════


व्दिपद प्रमेय गजानन गोपेवाड

 

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬


══════════════════

______________________________

संकलन गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : द्विपद प्रमेय*

 

~प्रा. सलिल सावरकर

-


गणितातील प्रसिद्ध प्रमेयांच्या मालिकेतील एक प्रमेय म्हणजे बीजगणितातील द्विपद प्रमेय (बायनॉमिअल थिअरम)! ‘अ’ आणि ‘ब’ या कोणत्याही दोन पदांसाठी (अ+ब)२ = अ२ + २अब + ब२, हे सूत्र आपण शालेय बीजगणितात शिकतो. (अ+ब)(अ+ब) हा गुणाकार सोडवून सदर सूत्र सिद्ध होते. तसेच (अ+ब)(अ+ब)(अ+ब) असा गुणाकार म्हणजेच (अ+ब)३ करून अ३ + ३अ२ब + ३अब२ + ब३ हे सूत्र मिळेल; (अ+ब)४ = अ४ + ४अ३ब + ६अ२ब२ + ४अब३ + ब४ हे सूत्रही मिळू शकते. जर ‘न’ हा कोणताही धन पूर्णांक असेल तर (अ+ब)न साठी (अ+ब) या राशीचा तिच्याशीच ‘न’वेळा गुणाकार करून आवश्यक सूत्र नक्कीच मिळवता येईल.

तथापि, या वेळखाऊ मार्गाऐवजी एखादे सर्वसमावेशक सूत्र तयार करता येईल का? याचे उत्तर म्हणजे (अ+ब)न, याचे सूत्र द्विपद प्रमेय हे महत्त्वाचे प्रमेय देते. त्याच्या विविध सिद्धता न देता ते सोप्या तºहेने समजून घेऊ. त्यासाठी वरील तीन सूत्रांकडे पाहा. त्यांच्यात उजवीकडे असलेल्या पदांची संख्या ही डावीकडील घातांकापेक्षा एकने जास्त आहे, तसेच उजवीकडील पदांमध्ये ‘अ’चा घातांक पदागणिक एकेक कमी, तर ‘ब’चा घातांक एकेक वाढतो आहे. त्यामुळे (अ+ब)न च्या सूत्रासाठी आता फक्त प्रत्येक पदाचे सहगुणक हवे आहेत. त्यासाठी पिंगल (इ.स.पूर्व २००) यांनी दिलेला आणि आता ‘पास्कल-त्रिकोण’ नावाने संबोधला जाणारा आकृतीत दाखवलेला प्रस्तार पाहावा.


या आकृतिबंधात डावीकडील आणि उजवीकडील तिरक्या रेषांवर १ आहे; तर इतर कोणताही आकडा त्याच्या डोक्यावरच्या उजवी-डावीकडील दोन आकड्यांच्या बेरजेइतका आहे. यात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या ओळीतील आकडे हेच क्रमाने (अ+ब)२, (अ+ब)३ आणि (अ+ब)४ यांच्या सूत्रांतील सहगुणक (कोइफिशिअंट्स) आहेत. यावरून (अ+ब)५ = अ५ + ५अ४ब + १०अ३ब२ + १०अ२ब३ + ५अब४ + ब५ हा विस्तार समजेल. आकृतीतील प्रस्तार हवा तितका वाढवून ‘न’च्या कोणत्याही किमतीसाठी (अ+ब)न चे सूत्र लिहिणे सहजसाध्य आहे.

द्विपद प्रमेयाचा वापर राष्ट्रीय अर्थस्थितीचे मापन, अभियांत्रिकी प्रकल्पाचा खर्च व वेळ यांचा अंदाज घेणे, तसेच हवामानाचे भाकीत वर्तवणे अशा अनेक महत्त्वाच्या कार्यांत केला जातो.





~==========================~

*📱गणित 📱*

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬


════════════════════

नाडि परिक्षा विज्ञान

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════════════════

📙 *नाडीपरीक्षेने काय समजते ?* 

***********************************

नाडि याचा अर्थ शुद्ध रक्त वाहून नेणारी नलिका अर्थात रोहिणी. छातीमध्ये डाव्या बाजूला हृदय असते. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्ताचे वहन होत असते. रोहिण्यांद्वारा हृदयातील शुद्ध रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचवले जाते. साहजिकच रक्त दाबाखाली वाहत असते. शरीरातील सर्वच राहण्यांमध्ये हृदयाच्या आकुंचनाबरोबर रक्तप्रवाहानुरुप लहरी किंवा कंपने निर्माण होतात. बोटाने आपण रोहिणीला स्पर्श केल्यास ती वरखाली होते आहे असे जाणवते. बोटांनी नाडीचा अभ्यास करणे यालाच नाडीपरीक्षा असे म्हणतात. 


सामान्यतः मनगटामध्ये अंगठ्यापासून सरळ खालच्या रेषेत दोन बोटांनी स्पर्श केल्यास नाडीची परीक्षा करता येते. अर्थात शरीराच्या पाय, मांडी, मान, दंड अशा इतर भागातील रोहिण्यांचीही या पद्धतीने तपासणी करता येते. परंतु सामान्यत: मनगटातच नाडीची तपासणी करतात.


नाडीची तपासणी करताना नाडीचा दर, दाब, ताण नियमितता आदी गोष्टींची नोंद घेतात. निरोगी माणसाच्या नाडीचा दर मिनिटाला ६० ते १०० इतका असतो. रक्तक्षय, बेरीबेरी, थायरॉईड ग्रंथीचे काही रोग यांत हा दर खूप वाढतो. खूप व्यायाम केल्यानंतर किंवा तापातही नाडीचा दर वाढतो. हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्यास नाडीचा दाब, ताण कमी होतात. हृदयाच्या झडपांच्या आजारात नाडीचा दाब खूप वाढतो. रक्तदाबाच्या तपासणीतही नाडी तपासावी लागते.


 थोडक्यात सांगायचे झाले तर शरीराच्या आरोग्याचा आरसा म्हणजे नाडी. हृदयाच्या कार्याविषयी तर या तपासणीमुळे माहित मिळतेच, पण 'सर्व शरीराची नाडी' ही या नाडीपरीक्षेने आपल्या हातात येते ! हृदयाचे कार्य थांबले तर नाडी हाताला जाणवत नाही.



स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


═══════════════════════


═══════════════════════

बुधवार, २४ मार्च, २०२१

उषा मेहता भारतीय क्रांतिकारी गजानन गोपेवाड लेख

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची*🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

     

                  *उषा मेहता*                                                                  

            (भारतीय क्रांतिकारक)                                                                            *जन्म : २५ मार्च १९२०*                                                              *मृत्यू : ११ ऑगस्ट २०००*                                                            


       छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील सुरतजवळील सारस या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी साबरमती आश्रमात त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या गावानजीक गांधीजींनी घेतलेल्या शिबिरात त्या सहभागी झाल्याने महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्याचा व खादीची वस्त्रे परिधान करण्याचा संकल्प केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सायमन कमिशनच्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९२८).


त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडा, भडोच येथे झाले. चांदरामजी हायस्कूल, मुंबई येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९३५ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उषा मेहतांचे वडील सरकारी सेवेत न्यायाधीश असल्याने ते त्यांना स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्यास प्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ शकत नव्हते. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर (१९३०) त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले (१९३२) व त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. स्वातंत्र्यचळवळीतील इतर मुलामुलींसोबत त्या गुप्तपत्रके वाटत व इतर कार्यांतही भाग घेत. १९३९ साली त्यांनी तत्त्वज्ञान विषयात प्रथमश्रेणीत पदवी प्राप्त केली. पुढे कायदेविषयक पदवीकरीता प्रवेश घेतला, तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. गांधीवादी जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले.


दुसऱ्या महायुद्धापासून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरायने परस्पर भारताला युद्धात खेचल्याच्या निषेधार्थ सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त होत होता. महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यातच १९४० मध्ये मुस्लीम लीगने लाहोर येथील आपल्या अधिवेशनात द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देशाच्या फाळणीची मागणी केली. यावेळी जागतिक युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली होती. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी हिंदी जनतेचे युद्धात सहकार्य मिळविण्यासाठी हिंदुस्थानला भरीव राजकीय सुधारणा देण्याबाबत आग्रह धरला होता. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. क्रिप्स योजनेमुळे देशातील कोणत्याही प्रांताला किंवा देशी संस्थानिकाला फुटून निघण्याचा अधिकार मिळणार असल्याने देशाचे विघटन होण्याचे संकट उभे राहिले. यामुळे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण होणार असल्याने गांधीजींनी ही योजना फेटाळली व ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी केली. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईस भरलेल्या काँग्रेस समितीसमोर स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू झाले.


९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधी व इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्या स्वातंत्र्यसेनानींनी तिरंगा फडकाविला त्यांत उषा मेहता आघाडीवर होत्या. १४ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे उषा मेहतांनी बाबुभाई खक्कर, विठ्ठलदास जव्हेरी व शिकागो रेडिओचे संचालक नानक मोटवानी यांच्या सहयोगाने स्वतंत्र भारताचे गुप्त काँग्रेस नभोवाणी केंद्र (काँग्रेस रेडिओ स्टेशन) सुरू केले. यासाठी त्यांना अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास, सुचेता कृपलानी, राम मनोहर लोहिया यांचे सहकार्य मिळाले. या नभोवाणी केंद्रावरून त्या स्वातंत्र्यचळवळीविषयक महत्त्वाच्या बातम्या व इतर माहितीचे निवेदन करत असत. गांधीजी व इतर नेत्यांचे संदेश या केंद्रावरून प्रसारित केले जात. अत्यंत धाडसाने त्यांनी या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यआंदोलनात योगदान दिले. ब्रिटिश पोलिसांना या केंद्राच्या इमारतीची माहिती मिळाली आणि १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इमारतीला घेराव घालून उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी सहा महिने त्यांची कसून चौकशी केली. त्या एकमेव महिला कैदी होत्या. या काळात त्यांना एकांतवासाच्या कैदेत ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली (१९४२) व त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे  मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली (१९४६). सुटका करण्यात आलेल्या त्या पहिल्या राजकीय कैदी होत्या. मात्र तुरुंगवासात झालेल्या प्रकृतिअस्वास्थ्याचा त्रास त्यांना आयुष्यभर सोसावा लागला.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक विचार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात त्या अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभागप्रमुख या पदांवर काम करून सेवानिवृत्त झाल्या (१९८०). या दरम्यान आणीबाणीनंतर राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहणे पसंत केले. अध्यापनाबरोबरच व्याख्याने, संशोधन, कार्यशाळा व परिषदा यांमधूनही त्या सक्रिय राहिल्या. नगरपालिका, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व गुजरात राज्याच्या कार्यालयीन सुधारणा आयोगाच्याही त्या सदस्य होत्या. विमेन अँड मेन व्होटर्स द १९७७-८० इक्सपेरिमंट (१९८१), गांधीज कॉन्ट्रिब्यूशन टू द इमॅन्स्पिेशन ऑफ विमेन (१९९१), महात्मा गांधी अँड ह्यूमनिझम (२०००) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.


गांधी स्मारक निधीसमितीवर अध्यक्ष, गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या मुंबईतील मणिभवन या वास्तूत गांधी जीवनदर्शन संग्रहालयाची उभारणी, नवी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशनच्या सदस्या आदी जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई; मुंबई विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवीने गौरविले. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).


मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद🇮🇳🇮🇳                              

🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

भारतरत्न डॉ ऐ पी जे कलाम सरांच्या जीवनील प्रसंग

 थक्क करणारे असे --

ग्रेट डॉ.अब्दुल कलाम यांचे विषयी 🌿🙏🏻


आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*


 *अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा.*


 डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)


 भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.


  श्री नायर यांनी *"कलाम इफेक्ट"* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.


 १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.


 ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.


 म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.


 त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सिलही घेतली नाही.


 २. २००२ मध्ये, डॉ. कलाम यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी, *रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला.*


 राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही नेहमीची प्रथा होती.


 *डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना विचारले की त्यांनी आधीच चांगले आहार घेतलेल्या लोकांना पार्टी का आयोजित केली पाहिजे ?* आणि त्यासाठी किती खर्च येईल हे शोधण्यास सांगितले.

श्री. नायर यांनी सांगितले की यासाठी सुमारे रुपये बावीस लाख रू.खर्च येईल.  


 डॉ. कलाम यांनी त्याला काही निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटच्या रूपात दान करण्यास सांगितले.अनाथ आश्रमांची निवड राष्ट्रपती भवनमधील एका टिमवर सोडली गेली होती आणि त्यात डॉ.कलाम यांची कोणतीही भूमिका नव्हती.निवड झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आणि त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. ते म्हणाले की आपण त्याच्या वैयक्तिक बचतीतून काही रक्कम देत आहोत आणि ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये.

श्री नायर यांना इतका धक्का बसला की तो म्हणाला, "सर, मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. लोकांना माहित असावे की येथे असा मनुष्य आहे ज्याने फक्त सरकारचे पैसेच दान केले नाहीत तर तो स्वत: चे पैसेही देत ​​आहे."


 *डॉ. कलाम हे मुस्लिम असूनही त्यांनी राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टी केली नव्हती.*

*Dr. डॉ. कलाम यांना "येस सर" प्रकारचे लोक आवडत नाहीत*.एकदा जेव्हा मुख्य न्यायाधीश आले आणि काही काळ डॉ. कलाम यांनी आपले मत व्यक्त केले आणि श्री. नायर यांना विचारले,"आपण सहमत आहात?"  श्री नायर म्हणाले "नाही सर, मी तुमच्याशी सहमत नाही ".

 सरन्यायाधीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. एखाद्या नागरी सेवकास राष्ट्रपतींशी सहमत नसणे अशक्य होते आणि तेही इतके उघडपणे.

श्री. नायर यांनी त्यांना सांगितले की राष्ट्रपती नंतर त्यांच्याशी का सहमत नाहीत असा प्रश्न विचारतील? आणि जर दिलेले कारण तर्कसंगत असेल तर ते 99% मत बदलतील.


 Dr. डॉ. कलाम यांनी आपल्या नातेवाईकांना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सर्व राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी जे पैसे भरले होते त्या शहराकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक बस आयोजित केली.कोणतीही अधिकृत कार वापरली गेली नव्हती.  डॉ. कलाम यांच्या सूचनेनुसार त्यांचा सर्व मुक्काम आणि जेवणाची गणना केली गेली आणि त्यांनी भरलेले बिल 2 लाखांवर आले.

या देशाच्या इतिहासात कोणीही केले नाही.


 आता, *क्लायमॅक्सची वाट पाहा*, डॉ. कलाम यांचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर संपूर्ण आठवडाभर खोलीत राहिला कारण डॉ. कलाम यांनी आपला भाऊ त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा व्यक्त केली.ते गेल्यावर डॉ. कलाम यांना त्या खोलीचे भाडेदेखील द्यायचे होते.


 *कल्पना करा की एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ज्या खोलीत तो राहतो त्या घरासाठी भाडे देत आहे.*


  प्रामाणिकपणा हाताळण्यासाठी खूप जास्त मिळत आहे असा विचार करणार्‍या कर्मचार्‍यांनी हे कोणत्याही प्रकारे मान्य केले नाही !!!.


 कलाम सर जेव्हा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडणार होते, तेव्हा प्रत्येक स्टाफ सदस्याने जाऊन त्यांना भेट दिली.


 श्री. नायर त्यांच्या जवळ गेले. ते पलंगावर बसले होते. आणि डॉ कलाम यांनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले.  एका अपघातामुळे ती पलंगावर असल्याचे नायर यांनी उत्तर दिले.


 दुसर्‍या दिवशी, श्री नायर यांनी आपल्या घराभोवती बरेच पोलिस पाहिले आणि काय झाले ते विचारले. ते म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला येत होते.  ते येऊन आपल्या बायकोला भेटले आणि काही वेळ गप्पा मारल्या.


 श्री नायर म्हणतात की, *कोणत्याही देशाचे कोणतेही अध्यक्ष सरकारी सेवकाच्या घरी भेट देणार नाहीत आणि तेही अशा साध्या बहाण्याने*.


 मला वाटलं मी तुम्हाला माहितीचा तपशील द्यावा कारण तुमच्यातील बर्‍याच जणांनी टेलिकास्ट पाहिली नसेल आणि त्यामुळे ते उपयोगी पडेल.


 *एपीजे अब्दुल कलाम यांचा धाकटा भाऊ छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतो*


 कलाम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्री. नायर जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा श्री. नायर व भाऊ यांच्याबद्दल आदर दर्शवताना त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला.


 अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक केली जावी कारण मुख्य प्रवाहातील मीडिया हे दर्शविणार नाही.


 *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेली मालमत्ता खालील प्रमाणे होती.*

 _


 4 शर्ट (2 डीआरडीओ गणवेश)

 2500 पुस्तके

 1 फ्लॅट (त्याने दान केलेला आहे)

 1 पद्मश्री

 1 पद्मभूषण

 1 भारतरत्न

 16 डॉक्टरेट

 1 वेबसाइट

 1 ट्विटर खाते

 1 ईमेल आयडी


 त्यांच्याकडे कोणताही टीव्ही, एसी, कार, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हते.


*त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मागील 8 वर्षांची पेन्शन देखील दान केली होती.*


 🌱ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते🌱


 *भारतरत्न डॉ. कलाम -- हा देश कायम तुमचा ॠणी राहील

———————संकलन गजानन गोपेवाड 

🙏🏻🌱🙏🏻

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 धन्यवाद 

जागतिक क्षय दिन लेख गजानन गोपेवाड

 *२४ मार्च*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🔘जागतिक क्षय रोगदिन🔘*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.


ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.


क्षय रोग 


उपवर्ग

primary bacterial infectious disease,

mycobacterium infectious disease,

endemic disease,

संसर्गजन्य रोग

मध्ये प्रकाशित

Annals of Internal Medicine (ITC6, 150)

मृत्युंची संख्या

१७,००,००० (worldwide, इ.स. २०१६)

अधिकार नियंत्रण

विकिडाटा Q12204

प्रकार संपादन करा

फुफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

आतडयाचा क्षय्ररोग



क्षय रोगाची लक्षणे

कमी होणारे वजन

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

ताप

रात्री येणारा घाम

भूक न लागणे

आजार टाळण्याचे उपाय "

क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.

क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे


पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.

क्षय रोग तपासण्या करून घेणे

क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे

तोंड झाकणे

लक्षणे संपादन करा


क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे

दोन आठवडय़ांहून अधिक काळ


बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )

हलकासा परंतु रात्री येणारा ताप

घटणारे वजन.

भूक कमी होणे.

बेडक्यातून रक्त पडणे.

थकवा

छातीत दुखणे

रात्री येणारा घाम

मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )

जीवाणू पसरण्याचे मार्ग संपादन करा


*जीवाणू*

उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.


दूषित धुलिकण

बाधित व्यक्तीची थुंकी.

बाधित व्यक्तीचे इतर स्राव

क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक संपादन करा

जास्ती वय असलेले

लहान बाळे

दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे

कमी पोषकता

दारूच्या आहारी गेलेले

जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे

गरीब लोक

अस्वच्छतेत राहणारे

उपचार संपादन करा

सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती

औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.

जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

*निदान*

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.


चाचण्या-)


*खकाऱ्याची तपासणी-*

वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

*रक्ताच्या तपासण्या-*

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

*आजारपणातील घ्यावयाची काळजी*

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.

खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.

रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी

लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे

घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.


*उपलब्ध उपचार*


क्षयरोगाचा जागतिक नकाशा

TB incidence.png

क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.


*औषधांचे दुष्परिणाम*

या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो


*आजार टाळण्यासाठीची काळजी*

समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, २३ मार्च, २०२१

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड

 https://youtu.be/i4Sck3wvV8s

जागतिक हवामान दिन 23 मार्च 2021

 *🌎🌍🌏२३ मार्च🌏🌍🌎*

⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅

*जागतिक हवामान दिन*

🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

सोमवार, २२ मार्च, २०२१

मूल मतिमंद असण्याची कारण काय? गजानन गोपेवाड

 📒 *मूल मतिमंद असण्याचे कारण काय?* 📒

**********************************


बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.


मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.


शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादीमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालकामधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं;

अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.


एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल. गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.


*संकलन गजानन गोपेवाड

माझे शैक्षणिक उलेखनिय कामगिरी गजानन गोपेवाड

 [3/14, 4:55 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: गजानन गोपेवाड यांचे काहि उल्लेखनीय शैक्षणिक कार्य 

1) राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण 2004 ला व 2005 ला सन्मान पत्र

2) आशय गणित समृद्धी कार्यक्रमात सहभागी व सन्मान पत्र सन 2008

3) मानव विकास अधिकार सुरक्षा उमरखेड परिषदेत सत्कार व सन्मान पत्र सन 2009

4) राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम  दिनांक 30/11/2010 या मध्ये राष्ट्रीय कार्य केले, 

5) मानव अधिकार सुरक्षा परिषद मुंबई ,यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले बदल सन 2010 ला राज्य स्तरीय गुण गौरव पुरस्कार प्रदान केला 

6)  जिल्हा स्तरावरील कब पथक व तालुका पातळीवर कब पथक सहभागी व तालुका पातळीवर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक सन -2016,2017,2018

7) अग्निपंख विज्ञान केंद्राची स्थापना दिनांक 16 डिसेंबर 2017 ला करून, गणित, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग यशस्वी चाचणी घेऊन करत आहे, अखंड व अविरत पणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून, आणि आज रोजी 365 शैक्षणिक व्हिडिओ गणित विज्ञान विषयातील बनवून संपूर्ण महाराष्ट्रात, व जागतिक पातळीवर युट्यूब, फेसबुक, ब्लॉग च्या माध्यमातून व काहि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून प्रसार व प्रचार सुरु आहे, यात विशेष प्रेरणास्थान मा, मिलींद कुबडे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ ,आमचे मार्गदर्शक सर्व चमु आहे, विशेष आभार मा, नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) 

8) 2आँक्टोंबर 2019 ला सलाम फाउंडेशन मुंबई याचे मार्फत सन 2019 चा व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र रत्न गुण गौरव सन्मान मिळाला. 

9)  45 वे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उपाध्यक्ष पद भूषविले. 

10)  नवौपक्रमशील शिक्षक राज्य पुरस्कार सन 1 नोव्हेंबर 2019 ला मिळाला. 

11) पुरग्रस्तांना आर्थिक मदत व लोकसहभागातून उभी करून दिली सन 2019

12)  संकल्प सिध्दी संस्था भंडारा कडुन करोना -19 च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान पत्र मिळाले 

13) कोरोना -19 योद्धा म्हणून सलग 28 दिवस काम साधुनगर येथे केले त्या बदल तहसीलदार महागांव यांच्या कडून गुण गौरव सन्मान पत्र मिळाले .

14) शिक्षणाची वारी मध्ये विद्यार्थी सह सक्रीय सहभाग घेतला  नांदेड येथील, सन 2019

15) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2019 ला सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. 

16) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात चिल्ड्रन्स इनोव्हेशन व कार्यशाळा घेतली सन 2019_2020

17) 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सन्मान पत्र मिळाले. 

18) पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीतेकरता वार्ताहर, प्रींट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा जाहीर सत्कार सलग घेतला जात आहे. सन 2017,ते 2021 

19) 27 जुलै 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ, ए पी जे कलाम सरांच्या 50 व्या स्मृतिदिन आँनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. सन 2020

20) 5 सप्टेंबर 2020 ला सहित्य संपदा या संस्थेने सन्मानीत केले. 

21) 5सप्टेंबर 2020 ला MKCL आँनलाईन स्पर्धेत सहभागी झाले त्या बद्दल सन्मान पत्र दिले. 

22) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झाले म्हणून सन्मान पत्र दिले. सन 2020

23) मेरी शिक्षा,मेरा अभियान भारत, 1/10/2020 ला my NEP, AMBASSADOR    राष्ट्रीय शिक्षा पाँलीसी 2020

24) राष्ट्रीय शिक्षक शास्त्रज्ञ भारत 1जानेवारी 2021 ला सहभागी व सन्मान पत्र दिले.

25) हरित सेना 350 विद्यार्थी सह केले 

26) राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण वन विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

27) वृक्षारोपण व संवर्धन,जलसाक्षरता,वसुंधरा दिन, साजरा केला जात आहे. वनराई बंधारे  दरवर्षी बांधले जातात, सामाजिक, उपक्रम राबविले जात आहे. 

28) राज्य पातळीवर , जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, विज्ञान /गणित विषयाचा तज्ञ शिक्षक म्हणून काम सुरू आहे .कार्यशाळा घेतली जात. 

29)थोर पुरषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त शाळेत व महाराष्ट्र अग्निपंख समुहा मार्फत उपक्रम घेतले जात आहे. 

30) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे.

याच बरोबर प्रींट मीडाया , इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक ,कविता, स्त्री सबलीकरण, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, लेख लिहून प्रसिद्धी देण्यात येते.माझ्या उपक्रमाची दखल प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेऊन प्रसिद्धी दिली. 

31) याच बरोबर खेळ क्रीडा, योगासन, मात काम, कलाकुसर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक व कागदी बनवून घेतली जात, भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील शिक्षक, पालक विद्यार्थी जवळपास 36000  लोकांनी माझे उपक्रम बघीतले .1000 माझ्या युट्यूब चॅनेल चे शिक्षक ,पालक, विद्यार्थी सभासद आहे. फेसबुकवर 5000+व गृपमध्ये पण बरेच शिक्षक पालक विद्यार्थी उपक्रम बघतात,

[3/14, 4:58 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: गजानन गोपेवाड यांना राज्य स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार  जाहीर 


जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा याशाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड यांना11/4/2021चा माऊली संकुल, झोपडी कँटिन, नगर मनमाड रोड सावेडी अहमदनगर, सभागृहात येथील भव्य दिव्य समारंभात सन 2021चा लोकसत्ता संघर्ष अहमदनगर, येथील प्रतिष्ठेचा, शिक्षक रत्न राज्य पुरस्कार देण्यात येणार आहे,  गजानन गोपेवाड यांनी नवपक्रमशील शिक्षक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात नावलौकिक आले आहे, त्यांनी मुडाणा शाळेत अग्निपंख विज्ञान केंद्र उभारुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोग करत आहे.  या उपक्रमाचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडिया च्या माध्यमातून करत आहे, याचा फायदा अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना होत आहे. याच बरोबर सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. देशहितासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले गेले आहे. या पुर्वी पण गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्रात अनेक मानसन्मान व प्रतिष्ठेचा समजला जाणारे अनेक संस्थानी राज्य स्तरीय गुण गौरव, उपक्रमशील राज्य पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, मानव विकास, कडुन गुण गौरव पुरस्कार मिळाला, 

काही उल्लेखनीय कामगिरी 

गजानन गोपेवाड यांचे काहि उल्लेखनीय शैक्षणिक कार्य 

1) राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण 2004 ला व 2005 ला सन्मान पत्र

2) आशय गणित समृद्धी कार्यक्रमात सहभागी व सन्मान पत्र सन 2008

3) मानव विकास अधिकार सुरक्षा उमरखेड परिषदेत सत्कार व सन्मान पत्र सन 2009

4) राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम  दिनांक 30/11/2010 या मध्ये राष्ट्रीय कार्य केले, 

5) मानव अधिकार सुरक्षा परिषद मुंबई ,यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले बदल सन 2010 ला राज्य स्तरीय गुण गौरव पुरस्कार प्रदान केला 

6)  जिल्हा स्तरावरील कब पथक व तालुका पातळीवर कब पथक सहभागी व तालुका पातळीवर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक सन -2016,2017,2018

7) अग्निपंख विज्ञान केंद्राची स्थापना दिनांक 16 डिसेंबर 2017 ला करून, गणित, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग यशस्वी चाचणी घेऊन करत आहे, अखंड व अविरत पणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून, आणि आज रोजी 365 शैक्षणिक व्हिडिओ गणित विज्ञान विषयातील बनवून संपूर्ण महाराष्ट्रात, व जागतिक पातळीवर युट्यूब, फेसबुक, ब्लॉग च्या माध्यमातून व काहि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून प्रसार व प्रचार सुरु आहे, यात विशेष प्रेरणास्थान मा, मिलींद कुबडे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ ,आमचे मार्गदर्शक सर्व चमु आहे, विशेष आभार मा, नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) 

8) 2आँक्टोंबर 2019 ला सलाम फाउंडेशन मुंबई याचे मार्फत सन 2019 चा व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र रत्न गुण गौरव सन्मान मिळाला. 

9)  45 वे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उपाध्यक्ष पद भूषविले. 

10)  नवौपक्रमशील शिक्षक राज्य पुरस्कार सन 1 नोव्हेंबर 2019 ला मिळाला. 

11) पुरग्रस्तांना आर्थिक मदत व लोकसहभागातून उभी करून दिली सन 2019

12)  संकल्प सिध्दी संस्था भंडारा कडुन करोना -19 च्या काळात उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान पत्र मिळाले 

13) कोरोना -19 योद्धा म्हणून सलग 28 दिवस काम साधुनगर येथे केले त्या बदल तहसीलदार महागांव यांच्या कडून गुण गौरव सन्मान पत्र मिळाले .

14) शिक्षणाची वारी मध्ये विद्यार्थी सह सक्रीय सहभाग घेतला  नांदेड येथील, सन 2019

15) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2019 ला सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. 

16) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात चिल्ड्रन्स इनोव्हेशन व कार्यशाळा घेतली सन 2019_2020

17) 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सन्मान पत्र मिळाले. 

18) पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारीतेकरता वार्ताहर, प्रींट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा जाहीर सत्कार सलग घेतला जात आहे. सन 2017,ते 2021 

19) 27 जुलै 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ, ए पी जे कलाम सरांच्या 50 व्या स्मृतिदिन आँनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. सन 2020

20) 5 सप्टेंबर 2020 ला सहित्य संपदा या संस्थेने सन्मानीत केले. 

21) 5सप्टेंबर 2020 ला MKCL आँनलाईन स्पर्धेत सहभागी झाले त्या बद्दल सन्मान पत्र दिले. 

22) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झाले म्हणून सन्मान पत्र दिले. सन 2020

23) मेरी शिक्षा,मेरा अभियान भारत, 1/10/2020 ला my NEP, AMBASSADOR    राष्ट्रीय शिक्षा पाँलीसी 2020

24) राष्ट्रीय शिक्षक शास्त्रज्ञ भारत 1जानेवारी 2021 ला सहभागी व सन्मान पत्र दिले.

25) हरित सेना 350 विद्यार्थी सह केले 

26) राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण वन विभागाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

27) वृक्षारोपण व संवर्धन,जलसाक्षरता,वसुंधरा दिन, साजरा केला जात आहे. वनराई बंधारे  दरवर्षी बांधले जातात, सामाजिक, उपक्रम राबविले जात आहे. 

28) राज्य पातळीवर , जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, विज्ञान /गणित विषयाचा तज्ञ शिक्षक म्हणून काम सुरू आहे .कार्यशाळा घेतली जात. 

29)थोर पुरषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त शाळेत व महाराष्ट्र अग्निपंख समुहा मार्फत उपक्रम घेतले जात आहे. 

30) तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र दिले जात आहे.

याच बरोबर प्रींट मीडाया , इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक ,कविता, स्त्री सबलीकरण, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, लेख लिहून प्रसिद्धी देण्यात येते.माझ्या उपक्रमाची दखल प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेऊन प्रसिद्धी दिली. 

31) याच बरोबर खेळ क्रीडा, योगासन, मात काम, कलाकुसर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक व कागदी बनवून घेतली जात, भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील शिक्षक, पालक विद्यार्थी जवळपास 36000  लोकांनी माझे उपक्रम बघीतले .1000 माझ्या युट्यूब चॅनेल चे शिक्षक ,पालक, विद्यार्थी सभासद आहे. फेसबुकवर 5000+व गृपमध्ये पण बरेच शिक्षक पालक विद्यार्थी उपक्रम बघतात,


गजानन गोपेवाड यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ मधील मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता) मार्गदर्शक यांना दिले आहे.

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व महागांव, ऊमरखेड, पुसद येथील शिक्षकांनी गजानन गोपेवाड यांचे कौतुक केले आहे .अग्निपंख फाउंडेशन उमरखेड चे पदाधिकारी आत्माराम माटाळकर, राजकुमार कोंडलवाडे, साहेबराव भांगे, अशोक लांडगे,यांनी पण सुभेच्छा दिले आहे, सर्वच स्तरावर सुभेच्छांचा त्यांच्या वर वर्षाव होत आहे,

यंत्र मानव लेखन गजानन गोपेवाड


यंत्रमानव   ,

📙 *__* 📙  

**************** 

 

_सामान्य माणसाच्या मनात यंत्रमानवाबद्दल (रोबो) अत्यंत अवास्तव कल्पना असतात. वाट्टेल त्या गोष्टी करू शकणारा, पण त्याला कसलीही इजा होऊ न शकणारा, माणसाच्या रूपाच्या जवळपास जाणारा असा यंत्रमानव त्याच्या कल्पनेत असतो. या कल्पनेला खतपाणी घातले आहे, ते सिनेमांनी. पण प्रत्यक्षातला यंत्रमानव हे एक ओबडधोबड यंत्रच असते. फक्त त्या यंत्राचा एखादा 'हात' उपयुक्त काम करण्यात तरबेज असतो. हे सारे मानवासारखे दिसत नाही, कल्पनेशी तर अजिबात जुळत नाही. मग पाहणार्‍याची झालेली 'फसवणूक' जेव्हा हा यंत्रमानव प्रत्यक्ष काम करू लागतो, तेव्हाच थोडीशी कमी होऊ लागते._

     _एखादा यंत्रमानव धोकादायक वातावरणात, प्रदूषित हवेत, धूळ, उष्णता, दमटपणा, ओल याला दाद न देता सतत काम करू शकतो. त्याला ना कामाचा कंटाळा, ना दमणूक. तो ना चूक करीत, ना जास्त हुशारी दाखवीत. कसलीही अडचण कामात निर्माण झाली, तर तो शांतपणे काम तिथेच बंद करतो व वरिष्ठाला संदेश पाठवून देतो. यंत्रमानव म्हणजे पक्कया आधारावर टक्का आधारलेला यांत्रिक हातच म्हणाना. या हाताला गरजेप्रमाणे हालचाली दिलेल्या असतात. म्हणजे पक्कड घेण्यासाठी एक चिमटा, खाली वा वर करणे, गोलाकार फिरवणे, मागे पुढे करणे किंवा स्क्रू पिळण्याची उलटसुलट क्रिया करणे या स्वरूपाच्या हालचाली या हाताकरवी होऊ शकतात. हाताची लांबी कमी जास्त केली जाते._

     _यापुढचा भाग म्हणजे हालचाली नियंत्रित करण्याचा. यासाठी यंत्रमानवाच्या मेंदूत म्हणजे कॉम्प्युटरमध्ये एक आज्ञावली भरलेली असते. त्यानुसार व्यवस्थित हालचाली होत राहतात. अडथळा आल्यास कधी व कसे थांबायचे, हेही आज्ञावलीत नमूद केलेलेच असते. प्रामुख्याने यंत्रमानवाकडे वेल्डिंग, सरफेस ग्राइंडिंग, पेंटिंग, भट्टीजवळची कामे सोपवली जातात. एखाद्या सरकत्या पट्ट्यावर समोर येऊन ठाकलेल्या वस्तूवर योग्य ती प्रक्रिया यांत्रिकपणे करण्याचे काम यंत्रमानव करतो. संपले की, थांबतो. पट्टा पुढे सरकून नवीन वस्तू समोर येते. पुन्हा काम सुरू. हा प्रकार अव्याहत चालू राहतो. सहसा सर्वात जास्त यंत्रमानव वाहननिर्मितीच्या कारखान्यांत वापरले जातात._

     _यंत्रमानवाची निर्मिती ही अत्यंत महागडी बाब आहे. त्याच्या कामाचे स्वरूप, त्यासाठीची आज्ञावली व त्याची पूर्ण निर्मिती या गोष्टींसाठी अत्यंत कुशल इंजिनिअरची गरज लागते. हाताचे काम, हालचाली नियंत्रित करायला विद्युत मोटारी, हायड्रोलिक सिस्टीम किंवा हवेच्या दाबावर काम करणारी न्यूमॅटिक यंत्रणा वापरावी लागते. आज्ञावली तयार करण्यासाठी अत्यंत किचकट, कित्येक तासांचे काम कम्प्युटरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला करावे लागते, तर या कॉम्प्युटरची घडण कशी असावी, हे हार्डवेअर इंजिनिअर ठरवतो. शेवटी हे सारे साचे तयार करून त्यांची उभारणी करणे हे गुंतागुंतीचे काम असतेच._

     _याउप्परही यंत्रमानव दुसऱ्या कामासाठी उपयोगी नसतोच. यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कारखान्यातच यंत्रमानव परवडतो. चंद्रावर गेलेली याने, त्यांनी केलेली यांत्रिक कामे ही यंत्रमानवाचा एक भाग होता. मानवरहीत उपग्रह वा प्रयोगशाळा अवकाशात प्रयोग करतात, तोही यंत्रमानवाचाच एक भाग होय. आणि स्टारवॉर्समध्ये दिसणाराही यंत्रमानवच होता. यंत्रमानवासारखेच तयार केलेले 'यंत्रप्राणी' 'जुरासिक पार्क' या सिनेमात डायनासाॅरचे काम करतात._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड *

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


शिक्षका बदल लेख

 सर्व शिक्षकांना समर्पित...


*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.* 😊


मी एक शिक्षक आहे! 

आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश! मै भी टिचर होता। 😊

येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात. 🥰


वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि.... दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही. 

मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. *मी शाळेत आहे... शाळेत जात आहे..... हे सांगणं किती मस्त वाटतं.* 🥰 

मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. *मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते.*

विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. *एकदम.... क ssडssक.* 👍


एकंदरीत काय तर.... शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते.


इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच प्राजक्ती वाटतात. बाईंचा गजरा मुलींसाठी कौतुकाचा विषय असतो. 

*नव्या कोऱ्या पोताची. परीटघडीची साडी. बाई आणि आई यांनाच शोभून दिसते.* 🙏🏻 

कंबरेला पदर खोवून बाई जेव्हा खो देतात तेव्हा त्या.... मुलांमध्ये मूल होऊन जातात. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी.. कबड्डी म्हणत सर स्वार होतात.... आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. *जगण्याचा उत्सव हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो.* 😊 

निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. *काय असतात यांचे ऋणानुबंध? कळत नाही.* 😢


*काहीही म्हणा.... हे पुण्य फक्त शिक्षकालाच लाभले.* 🙏🏻


बहुतांश शिक्षक खेड्यापाड्यात शिकले घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले. खेड्यातील मुलांनाही. सर... बाई.. मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम गर्दी असते. मुलं ज्याम भारी असतात. 🥰


हे सारं असं होतं.... 

मग अभिमान वाटू लागतो...

मी शिक्षक असल्याचा. आचार्य चाणक्य शिक्षक होते.

सावित्रीबाई शिक्षिका होत्या

महात्मा फुले शिक्षक होते.

नामदार गोखले शिक्षक होते.

केशवसूत शिक्षक होते..

डॉ. ए.पी.जे. कलाम ,आचार्य अत्रे शिक्षक होते...

ताराबाई मोडक.. 

अनुताई वाघ शिक्षिका होत्या.

श्री साने गुरुजी शिक्षक होते.

आज मीही शिक्षक आहे. अभिमान आहे. 😊


का नाही लोकांना हेवा वाटणार. वाटणारच. ते विचारतील... कसं काय बुवा हे झालं? त्यांना मस्त नामदेवांचा अभंग ऐकवावा.

*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 🙏🏻*


*सर्व शिक्षकांना समर्पित*

संकलन गजानन गोपेवाड 

🙏🙏🌷🌷🌹

जागतिक जल दिन

 *_आज_*


*_२२ मार्च_*


💧 *_जागतिक जल दिन_* 💧

************************


_दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो._


_संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे._


*_पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?_*

_●पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?_

_●पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?_

_●भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?_

_●नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?_

_●तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?_

_●पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?_

_●पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?_

_●पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?_

_●पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?_

_●पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?_


*_आपली भूमिका काय ?_*

_●स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे._

_●पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे._

     _लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

रविवार, २१ मार्च, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳 गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *मास्टर दा सूर्य सेन*                                     (चटगाँव सशस्त्र क्रांति के नायक)

                                                             *जन्म : २२ मार्च, १८९४*

(चटगाँव,अविभाजित बंगाल, ब्रिटिश भारत)

                                                                        *मृत्यु : १२ जनवरी १९३४*

        (बंगाल,आज़ाद भारत)

                                                                        अन्य नाम :- मास्टर सूर्य सेन                                                            अभिभावक :- रामनिरंजन

नागरिकता :- भारतीय

प्रसिद्धि :- स्वतंत्रता सेनानी

विद्यालय :- 'बहरामपुर कॉलेज', बहरामपुर

शिक्षा :- बी. ए.

विशेष योगदान :- वर्ष १९२३ तक मास्टर सूर्य सेन ने चटगाँव के कोने-कोने में क्रांति की अलख जगा दी थी।

अन्य जानकारी :- आपने २३ दिसम्बर, १९२३ को चटगाँव में आसाम-बंगाल रेलवे के ट्रेजरी ऑफिस को लूटा। उन्हें सबसे बड़ी सफलता 'चटगाँव आर्मरी रेड' के रूप में मिली थी।

                                             भारत की स्वतंत्रता के लिए संघर्ष करने वाले प्रसिद्ध क्रांतिकारियों और अमर शहीदों में गिने जाते हैं। भारत भूमि पर अनेकों शहीदों ने क्रांति की वेदी पर अपने प्राणों की आहुति देकर आज़ादी की राहों को रोशन किया है। इन्हीं में से एक सूर्य सेन 'नेशनल हाईस्कूल' में उच्च स्नातक शिक्षक के रूप में कार्यरत थे, जिस कारण लोग उन्हें प्यार से 'मास्टर दा' कहते थे। "चटगाँव आर्मरी रेड" के नायक मास्टर सूर्य सेन ने अंग्रेज़ सरकार को सीधे चुनौती दी थी। सरकार उनकी वीरता और साहस से इस प्रकार हिल गयी थी की जब उन्हें पकड़ा गया, तो उन्हें ऐसी हृदय विदारक व अमानवीय यातनाएँ दी गईं, जिन्हें सुनकर ही रोंगटे खड़े हो जाते हैं।                                    🔥 *क्रांतिकारी गतिविधियाँ*

युवा सूर्य सेन के हृदय में स्वतंत्रता प्राप्ति की भावना दिन-प्रतिदिन बलवती होती जा रही थी। इसीलिए वर्ष १९१८ में चटगाँव वापस आकर उन्होंने स्थानीय स्तर पर युवाओं को संगठित करने के लिए "युगांतर पार्टी" की स्थापना की" अधिकतर लोग यह मानते थे कि तत्कालीन युवा वर्ग केवल हिंसात्मक संघर्ष ही करना चाहता था, जो कि पूर्णत: गलत था। स्वयं सूर्य सेन ने भी जहाँ एक और युवाओं को संगठित किया, वहीँ वह 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' जैसे अहिंसक दल के साथ भी जुड़े थे। वे 'भारतीय राष्ट्रिय कांग्रेस' की चटगाँव ज़िला कमेटी के अध्यक्ष भी चुने गए थे। अपने देशप्रेमी संगठन के कार्य के साथ ही साथ वह नंदनकानन के सरकारी स्कूल में शिक्षक भी नियुक्त हुए और यहीं से "मास्टर दा" के नाम से लोकप्रिय हो गए। नंदनकानन के बाद में वह चन्दनपुरा के 'उमात्रा स्कूल' के भी शिक्षक रहे।


💥 *गुरिल्ला युद्ध का निश्चय*

वर्ष १९२३ तक "मास्टर दा" ने चटगाँव के कोने-कोने में क्रांति की अलख जगा दी। साम्राज्यवादी सरकार क्रूरतापूर्वक क्रांतिकारियों के दमन में लगी हुई थी। साधनहीन युवक एक ओर अपनी जान हथेली पर रखकर निरंकुश साम्राज्य से सीधे संघर्ष रहे थे तो वहीं दूसरी और उन्हें धन और हथियारों की कमी भी सदा बनी रहती थी। इसी कारण मास्टर सूर्य सेन ने सीमित संसाधनों को देखते हुए सरकार से गुरिल्ला युद्ध करने का निश्चय किया और अनेक क्रांतिकारी घटनाओं को अंजाम दिया। उन्हें पहली सफलता तब मिली, जब उन्होंने दिन-दहाड़े २३ दिसम्बर, १९२३ को चटगाँव में आसाम-बंगाल रेलवे के ट्रेजरी ऑफिस को लूटा। किन्तु उन्हें सबसे बड़ी सफलता 'चटगाँव आर्मरी रेड' के रूप में मिली, जिसने अंग्रेज़ सरकार को झकझोर कर रख दिया। यह सरकार को खुला सन्देश था की भारतीय युवा मन अब अपने प्राण देकर भी दासता की बेड़ियों को तोड़ देना चाहता है।


🌀 *'भारतीय प्रजातान्त्रिक सेना' का गठन*

सूर्य सेन ने युवाओं को संगठित कर "भारतीय प्रजातान्त्रिक सेना" नामक एक सेना का संगठन किया। उनके नेतृत्व में क्रांतिकारियों के दल ने, जिसमें गणेश घोष, लोकनाथ बल, निर्मल सेन, अम्बिका चक्रवर्ती, नरेश राय, शशांक दत्त, अरधेंधू दस्तीदार, तारकेश्वर दस्तीदार, हरिगोपाल बल, अनंत सिंह, जीवन घोषाल और आनंद गुप्ता जैसे वीर युवक और प्रीतिलता वादेदार व कल्पना दत्त जैसी वीर युवतियाँ भी थीं। यहाँ तक की एक चौदह वर्षीय किशोर सुबोध राय भी अपनी जान पर खेलने गया।


🔫 *सैनिक शस्त्रागार की लूट*

पूर्व योजनानुसार १८ अप्रैल,१९३० को सैनिक वस्त्रों में इन युवाओं ने गणेश घोष और लोकनाथ बल के नेतृत्व में दो दल बनाये। गणेश घोष के दल ने चटगाँव के पुलिस शस्त्रागार पर और लोकनाथ जी के दल ने चटगाँव के सहायक सैनिक शस्त्रागार पर कब्ज़ा कर लिया। किन्तु दुर्भाग्यवश उन्हें बंदूकें तो मिलीं, किंतु उनकी गोलियाँ नहीं मिल सकीं। क्रांतिकारियों ने टेलीफ़ोन और टेलीग्राफ़ के तार काट दिए और रेलमार्गों को अवरुद्ध कर दिया। एक प्रकार से चटगाँव पर क्रांतिकारियों का ही अधिकार हो गया। तत्पश्चात् यह दल पुलिस शस्त्रागार के सामने इकठ्ठा हुआ, जहाँ मास्टर सूर्य सेन ने अपनी इस सेना से विधिवत सैन्य सलामी ली, राष्ट्रीय ध्‍वज फहराया और भारत की अस्थायी सरकार की स्थापना की।                              🔫 *अंग्रेज़ सैनिकों से संघर्ष*

इस दल को अंदेशा था की इतनी बड़ी घटना पर अंग्रेज़ सरकार तिलमिला जायेगी, इसीलिए वह गोरिल्ला युद्ध हेतु तैयार थे। इसी उद्देश्य के लिए यह लोग शाम होते ही चटगाँव नगर के पास की पहाड़ियों में चले गए, किन्तु स्थिति दिन पर दिन कठिनतम होती जा रही थी। बाहर अंग्रेज़ पुलिस उन्हें हर जगह ढूँढ रही थी। वहीं जंगली पहाड़ियों पर क्रांतिकारियों को भूख-प्यास व्याकुल किये हुए थी। अंतत: २२ अप्रैल, १९३० को हज़ारों अंग्रेज़ सैनिकों ने जलालाबाद पहाड़ियों को घेर लिया, जहाँ क्रांतिकारियों ने शरण ले रखी थी। ऐसी विपरीत परिस्थितियों में भी क्रांतिकारियों ने समर्पण नहीं किया और हथियारों से लेस अंग्रेज़ सेना से गोरिल्ला युद्ध छेड़ दिया। इन क्रांतिकारियों की वीरता और गोरिल्ला युद्ध-कोशल का अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि इस जंग में जहाँ ८० से भी ज़्यादा अंग्रेज़ सैनिक मरे गए, वहीं मात्र १२ क्रांतिकार ही शहीद हुए। इसके बाद मास्टर सूर्य सेन किसी प्रकार अपने कुछ साथियों सहित पास के गाँव में चले गए। उनके कुछ साथी कलकत्ता (वर्तमान कोलकाता) चले गए, लेकिन इनमें से कुछ दुर्भाग्य से पकडे भी गए।


अंग्रेज़ पुलिस किसी भी तरह से सूर्य सेन को पकड़ना चाहती थी। वह हर तरफ़ उनकी तलाश कर रही थी। सरकार ने सूर्य सेन पर दस हज़ार रुपये का इनाम भी घोषित कर दिया। जब सूर्य सेन पाटिया के पास एक विधवा स्त्री सावित्री देवी के यहाँ शरण ले रखी थी, तभी १३ जून, १९३२ को कैप्टेन कैमरून ने पुलिस व सेना के साथ उस घर को घेर लिया। दोनों और से गोलीबारी हुई, जिसमें कैप्टेन कैमरून मारा गया और सूर्य सेन अपने साथियों के साथ इस बार भी सुरक्षित निकल गए। इतना दमन और कठिनाइयाँ भी इन क्रांतिकारी युवाओं को डिगा नहीं सकीं और जो क्रांतिकारी बच गए थे, उन्होंने दोबारा खुद को संगठित कर लिया और अपनी साहसिक घटनाओं द्वारा सरकार को छकाते रहे। ऐसी अनेक घटनाओं में वर्ष १९३० से १९३२ के बीच २२ अंग्रेज़ अधिकारी और उनके लगभग २२० सहायकों की हत्याएँ की गयीं।


⛓️ *मित्र का धोखा और गिरफ्तारी*

इस दौरान मास्टर सूर्य सेन ने अनेक संकट उठाए। उनके अनेक प्रिय साथी पकडे गए और अनेकों ने यातनाएँ सहने के बजाय आत्महत्या कर ली। स्वयं सूर्य सेन एक स्थान से दूसरे स्थान पर जाते रहते और अपनी पहचान छुपाने के लिए नए-नए वेश बनाते। न तो उनके खाने का ठिकाना था और न ही सोने का, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी। किन्तु दुर्भाग्यवश उन्हीं का एक धोखेबाज साथी, जिसका नाम नेत्र सेन था, ईनाम के लालच में अंग्रेज़ों से मिल गया। जब मास्टर सूर्य सेन उसके घर में शरण लिए हुए थे, तभी उसकी मुखबिरी पर १६ फ़रवरी,१९३३ को उनको पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस प्रकार भारत का महान् नायक पकड़ा गया। नेत्र सेन की पत्नी अपने पति के इस दुष्कर्म पर इतनी अधिक दु:खी और लज्जित हुई कि जब उसके घर में उसी के सामने ही एक देशप्रेमी ने उसके पति की हत्या कर दी तो उसने कोई विरोध नहीं किया। यहाँ तक की जब पुलिस जाँच करने आई तो उसने निडरता से कहा- "तुम चाहो तो मेरी हत्या कर दो, किन्तु तब भी मैं अपने पति के हत्यारे का नाम नहीं बताऊँगी, क्योंकि मेरे पति ने सूर्य सेन जैसे भारत माता के सच्चे सपूत को धोखा दिया था, जिसे सभी प्रेम करते हैं और सम्मान देते हैं। ऐसा करके मेरे पति ने भारत माता का शीश शर्म से झुका दिया है।"                                                                       🕯️ *शहादत*

सूर्य सेन के प्रमुख साथी तारकेश्वर दस्तीदार ने अब "युगांतर पार्टी" की चटगाँव शाखा का नेतृत्व संभाल लिया। उन्होंने मास्टर सूर्य सेन को अंग्रेज़ों से छुड़ाने की योजना बनाई, लेकिन योजना पर अमल होने से पहले ही यह भेद खुल गया और तारकेश्वर, कल्पना दत्ता व अपने अन्य साथियों के साथ पकड़ लिए गए। सरकार ने सूर्य सेन, तारकेश्वर दस्तीदार और कल्पना पर मुकदमा चलाने के लिए विशेष न्यायालयों की स्थापना की। १२ जनवरी, १९३४ को सूर्य सेन को तारकेश्वर के साथ फाँसी की सज़ा दी गई, लेकिन फाँसी से पूर्व उन्हें ऐसी अमानवीय यातनाएँ दी गयीं। निर्दयतापूर्वक हथोड़े से उनके दांत तोड़ दिए गए, नाखून खींच लिए गए, हाथ-पैर जोड़-तोड़ दिए गए और जब वह बेहोश हो गए तो उन्हें अचेतावस्था में ही खींचकर फाँसी के तख्ते तक लाया गया। क्रूरता और अपमान की पराकाष्ठा यह थी की उनकी मृत देह को भी उनके परिजनों को नहीं सोंपा गया और उसे धातु के बक्से में बंद करके 'बंगाल की खाड़ी' में फेंक दिया गया।


📝 *अंतिम पत्र*

मास्टर सूर्य सेन जी ने ११ जनवरी को अपने एक मित्र को अंतिम पत्र लिखा था कि- "मृत्यु मेरा द्वार खटखटा रही है। मेरा मन अनंत की और बह रहा है। मेरे लिए यह वो पल है, जब मैं मृत्यु को अपने परम मित्र के रूप में अंगीकार करूँ। इस सौभाग्यशील, पवित्र और निर्णायक पल में मैं तुम सबके लिए क्या छोड़ कर जा रहा हूँ? सिर्फ़ एक चीज़ - मेरा स्वप्न, मेरा सुनहरा स्वप्न, स्वतंत्र भारत का स्वप्न। प्रिय मित्रों, आगे बढ़ो और कभी अपने कदम पीछे मत खींचना। उठो और कभी निराश मत होना। सफलता अवश्य मिलेगी।" अंतिम समय में भी उनकी आँखें स्वर्णिम भविष्य का स्वप्न देख रही थीं।


🗽 *स्मारक*

चटगाँव की सेन्ट्रल जेल में फाँसी के जिस तख्ते पर सूर्य सेन और तारकेश्वर दस्तीदार को फाँसी दी गयी थी, उसे बंगलादेश की सरकार ने सूर्य सेन जी का स्मारक घोषित किया है।

भारत में कोलकाता मेट्रो के एक स्टेशन का नाम भी उनके नाम पर "मास्टर दा सूर्य सेन" रखा गया है।

सिलीगुड़ी में उनके नाम पर एक पार्क भी है, जिसका नाम "सूर्य सेन पार्क" है और जहाँ उनकी मूर्ती भी स्थापित है।

१८ अप्रैल, २०१० को 'चत्तल सेवा समिति' ने बारासात स्टेडियम में सूर्य सेन की कांस्य प्रतिमा स्थापित की, जिसका लोकार्पण मास्टर सूर्य सेन के ही एक साथी विनोद बिहारी चौधरी ने किया था।

२०१० में ही प्रसिद्ध फ़िल्म निर्देशक आशुतोष गोवारिकर ने 'चटगाँव विद्रोह' पर आधारित मानिनी चटर्जी की पुस्तक "डू एण्ड डाये" (करो और मरो ) पर फ़िल्म बनायी थी, जिसमें सूर्य सेन का किरदार अभिनेता अभिषेक बच्चन और प्रीतिलता जी का किरदार दीपिका पादुकोण ने निभाया।                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳                             

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) 

आशिष गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

चिंचा (ईमली) संकलन गजानन गोपेवाड

 ईमली (चिंचा) 

गजानन गोपेवाड 






कोरफड वनस्पती संकलन गजानन गोपेवाड





 

लोकर ऊबदार कपडे

 *_आजची माहिती_*


📙 *_लोकर_* 📙

*************


_थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच._

     _लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते._

     _कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते. लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे._

     _लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*संकलन : गजानन गोपेवाड *


21 मार्च दिवस व रात्र समान

 *🌎🌍🌏२१ मार्च २०२१🌏🌍🌎*

🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝

*दिवस व रात्र समान असणारा दिवस*

🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛

     खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे. 


सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात.

🙏🙏🙏शुभ दिवस🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

जल दिवस ल7ख

 आज 22 मार्च

                💧 *जागतिक* *जल* *दिन*  💧

पाण्या विना जीवन असूच शकत नाही, पाणी ही अशी गोस्ट आहे जी बाकी ग्रहातून पृथ्वी ला वेगळे करते. पाण्याचा उपयोग चिकित्सा(हायड्रो थेरपी) म्हणून देखील रोग निवारणासाठी केला जातो. पाणी हे आरोग्यसाठी किती लाभदायक आहे हे आपण सर्व जाणतोच पण आज जास्त पाणी पिण्याची नुकसान या पोस्ट मध्ये देत आहे सर्वांनी अवश्य वाचा.


*जास्त पाणी पिण्याचे नुकसान* 

 *लठ्ठपणा, मूत्रपिंड आणि मेंदू येऊ शकतात धोक्यात*


पाणी आरोग्यासाठी महत्वाचे आहे. परंतु जास्त पाणी नुकसान देऊ शकते.  लोकांचा असा विश्वास आहे की पाणी पिण्यामुळे वजन कमी होते व चरबी घटते. या गोष्टी देखील सत्य आहेत.  डॉक्टरांचा असा विश्वास आहे की निरोगी व्यक्तीने एका दिवसात 2-4 लिटर पाणी प्यावे.  कठोर परिश्रम किंवा उष्णतेमुळे  व्यायामामुळे यासारख्या विशेष परिस्थितीमुळे त्याचे परिमाण वाढू शकते.  परंतु जर आपण सामान्यत: दररोज 5 ते 6 लिटरपेक्षा जास्त पाणी प्याल तर त्याचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.


 *पाणी पिण्यामुळे वजन वाढते* 

 जेव्हा शरीरात चरबी जमा होते. तेव्हा चरबीच्या पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण देखील असते.  अशा परिस्थितीत आपण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्याल्यास मूत्रपिंड शरीरातून संपूर्ण पाणी बाहेर काढण्यास सक्षम नसते. उर्वरित पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडवते.  यामुळे शरीरात पाणी साचते आणि आपले वजन वाढते.


 *मेंदूत सूज* 

 एका संशोधनात असे आढळले आहे की जेव्हा शरीरात भरपूर पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी वेगाने कमी होण्यास सुरवात होते.  सोडियमची पातळी कमी झाल्याने मेंदूमध्ये जळजळ होऊ शकते, ही एक धोकादायक अवस्था आहे. सोडियम हा एक प्रकारचा इलेक्ट्रोलाइट आहे जो आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतो.


*किडनी समस्या* 

जास्त पाणी पिण्याची ओवरहाइड्रेशन समस्या होऊ शकते. थेट किडनीवर ओवरहाइड्रेशन चा प्रभाव पडतो. मूत्रपिंड आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्यासाठी कार्य करतात. आपण दररोज जास्त प्रमाणात पाणी प्याल, तर मूत्रपिंडांवर कामाचे ओझे पडते, व हे असेच चालू राहिले तर मूत्रपिंड निकामीं होऊ शकतात.

संकलन गजानन गोपेवाड 

जागतिक जल दिन


 

कोरफड वनस्पती माहिती संकलन गजानन गोपेवाड

 classificatione

Kingdom:

Plantae

Clade:

Tracheophytes

Clade:

Angiosperms

Clade:

Monocots

Order:

Alismatales

Family:

Araceae

Tribe:

Caladieae

Genus:

Caladium

Species:

Caladium bicolor

(Aiton) Vent.

]हार्ट ऑफ जिझस नावाचे कॅलेडियम बाइकोलर लॅटिन अमेरिकेतील कॅलॅडियम या जातीतील एक प्रजाती आहे.  हिरव्या, पांढर्‍या, गुलाबी आणि लाल रंगाचे ठिपके असलेल्या मोठ्या, हृदयाच्या किंवा लान्सच्या आकाराच्या पानांसाठी हाऊसप्लांट म्हणून पीक घेतले जाते.  शेकडो वाण उपलब्ध आहेत.  (कॅलडियम लागवडीची यादी पहा.) हे शोभेच्या रूपात यूएसडीए हार्डनेस झोन 10 मध्ये बाहेर लावले जाऊ शकते.  हे त्रिनिदाद आणि टोबॅगो, गुआम, मायक्रोनेशिया, पलाऊ, हवाई आणि फिलिपाईन्समधील समस्याग्रस्त आक्रमक प्रजाती आहे ,

मुख्य मेनू उघडा


शोधा

कोरफड

मराठीत हरवले

स्वयंचलित भाषांतर

कोरफड ( / AE l oʊ मी / किंवा / AE l oʊ / ) एक आहे , रसाळ वनस्पती प्रजाती च्या पोटजात कोरफड . [3] एक सदाहरित बारमाही , तो उगम अरबी द्वीपकल्प , पण जगभरातील, उष्णदेशीय उपांत्य उष्णदेशीय आणि रखरखीत हवामान वन्य grows. []] ही शेती व औषधी वापरासाठी लागवड केली जाते. []] प्रजाती सजावटीच्या उद्देशाने देखील वापरली जातात आणि कुंडीतल्या वनस्पती म्हणून घरात यशस्वीरित्या वाढतात. []]


कोरफड

कोरफड Vera फ्लॉवर inset.png

फुल तपशील इनसेटसह वनस्पती

वैज्ञानिक वर्गीकरणसुधारणे

राज्य:

प्लाँटी

क्लेड :

ट्रॅकोफाइट्स

क्लेड :

अँजिओस्पर्म्स

क्लेड :

मोनोकॉट्स

ऑर्डर:

शतावरी

कुटुंब:

एस्फोडेलसी

सबफॅमलीः

Phसफोडेलोइड

प्रजाती

कोरफड

प्रजाती:

ए वेरा

द्विपदी नाव

कोरफड

( एल. ) बर्म.एफ.

समानार्थी शब्द [१] [२]

कोरफड बरबाडेन्सिस मिल.

कोरफड बार्बाडेन्सिस वर. चिननेसिस हॉ.

कोरफड चिननेसिस (हॉ.) बेकर

कोरफड एल्ोंगटा मरे

कोरफड flava पर्स.

कोरफड इंडिका रॉयल

कोरफड लँझा टॉड.

कोरफड माकुलता फोर्स्क. (अवैध)

कोरफड perfoliata वर. वेरा एल.

कोरफड रूबेसन डीसी.

कोरफड व्हेरिएगाटा फोर्स्क (अवैध)

कोरफड मिल मिल. (अवैध)

कोरफड Vera var. चिननेसिस (हॉ.) ए बर्गर

कोरफड Vera var. लान्झा बेकर

कोरफड Vera var. littoralis जे.कोनिग माजी बेकर

कोरफड वल्गारिस लॅम.


बियाणे मुझियम डे टूलूझ (एमएचएनटी)

हे शीतपेये, कातडी लोशन, सौंदर्यप्रसाधने, मलहम किंवा किरकोळ बर्न्स आणि सनबर्नसाठी जेलच्या स्वरूपात अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये आढळते. कॉस्मेटिक किंवा औषध म्हणून कोरफड वेराच्या अर्कच्या प्रभावीपणा किंवा सुरक्षिततेसाठी थोडे नैदानिक ​​पुरावे आहेत .

 मुख्य मेनू उघडा


शोधा

कोरफड

मराठीत हरवले

स्वयंचलित भाषांतर

कोरफड ( / AE l oʊ मी / किंवा / AE l oʊ / ) एक आहे , रसाळ वनस्पती प्रजाती च्या पोटजात कोरफड . [3] एक सदाहरित बारमाही , तो उगम अरबी द्वीपकल्प , पण जगभरातील, उष्णदेशीय उपांत्य उष्णदेशीय आणि रखरखीत हवामान वन्य grows. []] ही शेती व औषधी वापरासाठी लागवड केली जाते. []] प्रजाती सजावटीच्या उद्देशाने देखील वापरली जातात आणि कुंडीतल्या वनस्पती म्हणून घरात यशस्वीरित्या वाढतात. 


कोरफड

कोरफड Vera फ्लॉवर inset.png

फुल तपशील इनसेटसह वनस्पती

वैज्ञानिक वर्गीकरणसुधारणे

राज्य:

प्लाँटी

क्लेड :

ट्रॅकोफाइट्स

क्लेड :

अँजिओस्पर्म्स

क्लेड :

मोनोकॉट्स

ऑर्डर:

शतावरी

कुटुंब:

एस्फोडेलसी

सबफॅमलीः

Phसफोडेलोइड

प्रजाती

कोरफड

प्रजाती:

ए वेरा

द्विपदी नाव

कोरफड

( एल. ) बर्म.एफ.

समानार्थी शब्द 

कोरफड बरबाडेन्सिस मिल.

कोरफड बार्बाडेन्सिस वर. चिननेसिस हॉ.

कोरफड चिननेसिस (हॉ.) बेकर

कोरफड एल्ोंगटा मरे

कोरफड flava पर्स.

कोरफड इंडिका रॉयल

कोरफड लँझा टॉड.

कोरफड माकुलता फोर्स्क. (अवैध)

कोरफड perfoliata वर. वेरा एल.

कोरफड रूबेसन डीसी.

कोरफड व्हेरिएगाटा फोर्स्क (अवैध)

कोरफड मिल मिल. (अवैध)

कोरफड Vera var. चिननेसिस (हॉ.) ए बर्गर

कोरफड Vera var. लान्झा बेकर

कोरफड Vera var. littoralis जे.कोनिग माजी बेकर

कोरफड वल्गारिस लॅम.


बियाणे मुझियम डे टूलूझ (एमएचएनटी)

हे शीतपेये, कातडी लोशन, सौंदर्यप्रसाधने, मलहम किंवा किरकोळ बर्न्स आणि सनबर्नसाठी जेलच्या स्वरूपात अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये आढळते. कॉस्मेटिक किंवा औषध म्हणून कोरफड वेराच्या अर्कच्या प्रभावीपणा किंवा सुरक्षिततेसाठी थोडे नैदानिक ​​पुरावे आहेत . 


कोरफड पासून दोन पदार्थ - एक स्पष्ट जेल आणि त्याचे पिवळे लेटेक्स - व्यावसायिक उत्पादनांच्या उत्पादनासाठी वापरले जातात. कोरफड जेल सामान्यतः त्वचेच्या स्थितीसाठी जळजळ, जखमा, हिमबाधा, पुरळ , सोरायसिस , थंड घसा किंवा कोरडी त्वचेसाठी विशिष्ट औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते . कोरफड लेटेक्सचा उपयोग बद्धकोष्ठतापासून मुक्त होण्यासाठी खाण्यासाठी इतर घटकांसह वैयक्तिकरित्या केला जातो किंवा उत्पादन म्हणून उत्पादित केला जातो .]कोरफड लेटेक्स राळ नावाच्या वाळलेल्या स्वरूपात किंवा "कोरफड सुकलेला रस" म्हणून मिळू शकतो .


संशोधन सुधारणे

जखमेच्या किंवा बर्न्सवरील उपचार म्हणून कोरफड प्रभावी आहे की नाही यासंबंधी परस्पर विरोधी पुरावे आहेत . तेथे कोरफड उत्पादने विशिष्ट वापर काही त्वचा विकार, जसे लक्षणे मदत करु शकतील की काही पुरावा आहे सोरायसिस , पुरळ , किंवा पुरळ उठणे .


कोरफड Vera जेल दही , पेये, आणि काही मिष्टान्न मध्ये एक घटक म्हणून व्यावसायिकपणे वापरले जाते ,  परंतु जास्त प्रमाणात, तोंडी घेतले तर त्याचे विषारी गुणधर्म तीव्र असू शकतात. थोड्या प्रमाणात विषम कोरफडांचा वापर सुरक्षित असण्याची शक्यता आहे.


सामयिक औषधे आणि संभाव्य दुष्परिणाम सुधारणे

कोरफड म्हणून तयार केले जाऊ शकते कातडी तुकतुकीत करण्याचे किंवा जखम धुण्याचे औषधी द्रव , जेल , साबण किंवा सौंदर्य प्रसाधने म्हणून त्वचा वापरासाठी उत्पादन विशिष्ट औषध .  लोकांना ऍलर्जी करण्यासाठी कोरफड Vera , त्वचा प्रतिक्रिया समावेश असू शकतो संपर्क दाह सह सौम्य लालसरपणा आणि खाज सुटणे , श्वास अडचण, किंवा चेहरा, ओठ, जीभ, किंवा घसा सूज. 


आहार पूरक सुधारणे

Aloin , एक संयुग काही उपांत्य द्रव ले टेक आढळले कोरफड , प्रजाती मध्ये सामान्य घटक होता होणारी (ओटीसी) रेचक तेव्हा 2002 पर्यंत युनायटेड स्टेट्स मध्ये उत्पादने अन्न व औषध प्रशासन उत्पादक प्रदान करण्यात अयशस्वी झाला कारण तो बंदी आवश्यक सुरक्षा डेटा.कोरफडात संभाव्य विषाक्तता असते, दुष्परिणाम काही डोसच्या पातळीवर घातले जातात तेव्हा देखील घातक असतात.विषाच्या तीव्रतेचे प्रमाण aloin प्रक्रिया करून काढल्यानंतर कमी असला, तरी कोरफड Vera उच्च प्रमाणात भर घातली गेलेली जसे साइड इफेक्ट्स, प्रवृत्त करू शकतेओटीपोटात वेदना , अतिसार किंवा हिपॅटायटीस .कोरफड (दिवसाला 1 ग्रॅमचा डोस) तीव्र अंतर्ग्रहणामुळे हेमट्यूरिया , वजन कमी होणे आणि ह्रदयाचा किंवा मूत्रपिंडाचा विकार यासह प्रतिकूल परिणाम होऊ शकतात . 


कोरफड Vera रस पाचक प्रणालीच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी विक्री केली जाते, परंतु या दाव्यास समर्थन देण्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा नियामक मान्यता नाही.  अशा हेतूंसाठी सामान्यत: वापरलेले अर्क आणि प्रमाण विषारी प्रभावांसाठी डोस-आधारित असल्याचे दिसून येते.


पारंपारिक औषध सुधारणे

कोरफडांचा उपयोग पारंपारिक औषधांमध्ये त्वचेवर उपचार म्हणून केला जातो. लवकर रेकॉर्ड कोरफड Vera वापर दिसून Ebers कागदावर केलेले लिखाण इ.स.पू. 16 व्या शतकात पासून, आणि Dioscorides ' डी मटेरिया मेडिका आणि Pliny एल्डर च्या नैसर्गिक इतिहास  - दोन्ही अँजेलो शतक चेंडू प्रथम लिहिले. च्या ज्युलियाना icनिसिया कोडेक्समध्ये देखील याबद्दल लिहिलेले आहे . 


वस्तू सुधारणे

कोरफडांचा वापर चेहर्यावरील ऊतींवर केला जातो जिथे त्याला नाक मुरुम कमी करण्यासाठी अँटी-इररंट म्हणून प्रोत्साहन दिले जाते. कॉस्मेटिक कंपन्या मेकअप, टिशू, मॉइश्चरायझर्स, साबण, सनस्क्रीन, अगरबत्ती, शेव्हिंग क्रीम किंवा शैम्पूसारख्या उत्पादनांमध्ये कोरफडपासून सॅप किंवा इतर डेरिव्हेटिव्ह्ज सहसा जोडतात .  शैक्षणिक साहित्याचा आढावा लक्षात घेत आहे की बर्‍याच स्वच्छता उत्पादनांमध्ये त्याचा समावेश त्याच्या "मॉइश्चरायझिंग इमोलियंट इफेक्ट" मुळे आहे.