शनिवार, २९ जानेवारी, २०२२

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,कृष्ण पक्ष,*द्वादशी*,मूल नक्षत्र,सूर्य उत्तरायण,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २९ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


       “हिन्दुत्व यह एक जीवन प्रणाली है, विचारों का केवल ढांचा मात्र नही है। वह गति है एक स्थिति नहीं। वह प्रक्रिया है परिणाम नहीं। वह एक विकासशील परम्परा है सीमित साक्षात्कार नहीं। आस्तिक और नास्तिक तथा परमात्मा और अज्ञेयवादी ये सभी हिन्दू जीवन पध्दति को स्वीकार कर सकते है।”

                - डॉ. राधाकृष्णन्

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी इ.स. १७८०

 ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

             *२९ जानेवारी १७८०*

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️  

    

 जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी  इ.स. १७८० रोजी कोलकाता येथे कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर (इंग्लिश: Calcutta General Advertiser) या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट (इंग्लिश: Hickey's Bengal Gazette) या नावाने ओळखले जात असे. या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते.

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

२३ मार्च इ.स. १७८२ रोजी या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

राजा रामण्णा भारतीय भौतिकशास्त्र

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                  *राजा रामण्णा*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

         *भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जन्मदिन - २८ जानेवारी इ.स. १९२५*


रामण्णा, राजा : (२८ जानेवारी १९२५–). भारतीय शास्त्रज्ञ. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. भारतामध्ये अणुकेंद्रीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य.

 

रामण्णा यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले.त्यांनी मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. व लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या मिळविल्या. १९४९ साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ राजा रामण्णाफंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. १९५३ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र (पूर्वीचे अणुऊर्जा आस्थापना) येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून १९७२ पासून जून १९७८ पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य होते. जुलै १९७८ मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. जानेवारी १९८१ मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले.सप्टेंबर १९८३ – फेब्रुवारी १९८७ या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते.

 

रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन ऊष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयांत आहे. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीच्या) भौतिकीचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले.अप्सरा, सायरस व पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा, कलकत्ता येथील चल ऊर्जा सायस्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा [ ⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतींत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. १९७४ साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते.

 

अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले.१९६१ साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. १९८६ साली ते इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते.

 

रामण्णा इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे अध्यक्ष (१९७६) व इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री (१९६८), पद्मभूषण (१९७३) व पद्मविभूषण (१९७५) हे किताब तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३),मध्यप्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८३), इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), ओम प्रकाश भसीन पुरस्कार (१९८५), इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार(१९८५) आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले.

🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

नैसर्गिक हाड़ोजन

 *📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*

══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री गजनन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : नैसर्गिक हायड्रोजन*


मानवी समाजाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. खाणीतून कोळसा आणि तेल काढून ही गरज भागविली जात आहे. परंतु हे स्रोत मर्यादित आहेत. याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे प्रदूषणाचा. खनिज इंधनाच्या ज्वलनाने हरितगृह वायू तयार होतात. या वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, म्हणून हरितगृह वायू निर्माण न करणाऱ्या या इंधनाचा शोध सुरू झाला. यात अर्थातच पसंती मिळाली ती हायड्रोजनला. हा वायू असा आहे की त्याचे संपूर्ण ज्वलन होऊन चांगली उष्णता मिळते. या वायूच्या ज्वलनाने कोणत्याही प्रदूषकाची निर्मिती होत नाही. या सगळय़ा चांगल्या गोष्टी असल्या तरी मोठय़ा प्रमाणावर हे इंधन मिळविणे हे जिकिरीचे तसेच खर्चाचे काम आहे. पाण्याचे पृथक्करण करून किंवा मिथेन वायूचे विघटन करून हा वायू मिळवतात. या दोन्ही प्रक्रिया करायला ऊर्जा लागते. हायड्रोजन वायूचा मोठा साठा सापडल्याशिवाय या समस्येवर तोडगा काढता येणार नाही.


अलीकडे केलेल्या काही खोदकामातून असे लक्षात आले की पृथ्वीच्या पोटात जसा नैसर्गिक वायूचा साठा आहे तसाच नैसर्गिक हायड्रोजनचादेखील साठा आहे. माली बेटावर विहीर खोदत असताना ही बाब लक्षात आली. विहिरीला पाणी लागले नाही, परंतु एक वायू मात्र बाहेर पडू लागला. या वायूचा अभ्यास केल्यावर तो ९६ टक्के शुद्ध हायड्रोजन असल्याचे लक्षात आले. तेथे हायड्रोजन वापरून वीजनिर्मिती करणारे केंद्र उभारण्यात आले. ते मागील पाच वर्षे अविरत चालू आहे. भूगर्भात हायड्रोजन वायूचा साठा असण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर असे साठे आणखी कोठे आहेत याचा शोध घेणे सुरू झाले. काही ठिकाणी जमिनीवर साठे आहेत. परंतु मोठे साठे समुद्रात असल्याचे लक्षात आले. तेथील हायड्रोजन कसा मिळवायचा या विवंचनेत सध्या तंत्रज्ञ आहेत.


हायड्रोजन हे अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहे. तो स्वतंत्र स्वरूपात भूगर्भात कसा काय आढळतो, हा वैज्ञानिकांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांची दोन कारणे संभवतात. एक तर धातू क्षारांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते, यात तयार झालेला हायड्रोजन दगडाच्या फटीत जमा होऊन राहतो. दुसरे कारण म्हणजे किरणोत्सारी पदार्थाचे विघटन. या विघटनानंतर हायड्रोजन वायू निर्माण होतो व दगडात साठून राहतो. पृथ्वीच्या पोटातील हायड्रोजनचे हे साठे आपली स्वच्छ इंधनाची गरज पूर्ण करतील हे चित्र खरोखरच आशादायी आहे.


– डॉ. सुधाकर आगरकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

ज्ञान विज्ञान दाताचे प्रकार


══════════════════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙 

******************************

दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.


दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.

दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.


माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते. 

वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.

मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.


दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.

शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

गाथा बलिदानाची*

 🤺⚔🇬🇧👸🏻🇬🇧⚔🤺

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       🏇🤺🇮🇳🙅‍♂🇮🇳🏇🤺

     *

🤺⚔🇬🇧👸🏻🇬🇧⚔🤺

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       🏇🤺🇮🇳🙅‍♂🇮🇳🏇🤺

     *ठाकुर कुशलसिंह चंपावत*


           १८५७ चे स्वातंत्र्य युध्द १० मे १८५७ पासून सुरु झाले व ५ /६ दिवसातच दिल्ली क्रांतिकारकांच्या ताब्यात आली. त्यांनी बहाद्दुरशहा जफरच्या नेतृत्वाखाली हे युद्ध सुरू ठेवले. त्या काळात इंग्रजांना आपल्या देशातुन हाकलून लावणे, ही साधी गोष्ट नव्हती. भरपूर मनुष्यबळ , पुष्कळशी संपत्ती व पुरेपूर शस्त्रसाठा  त्यासाठी अत्यावश्यक होता. पण बहाद्दूरशहाजवळ ना मनुष्यबळ होते, ना धन होते, ना शस्त्रसाठा होता. इंग्रजांच्या पलटणीतले बंडखोर सैनिक दिल्लीत हजारोंच्या संख्येने आले होते, येत होती. त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी बादशहावरच होती. म्हणून बहाद्दुरशाह जफरने दिल्लीच्या तख्ताचे पूर्वीचे राजनिष्ठ व संबंधित अशा जयपूर , जोधपुर , बीकानेर  अलवार राजांना पत्रे लिहिली, त्यात त्याने त्या राजांना आवाहन केले की , " माझी अशी उत्कट अभिलाषा आहे की , इंग्रजांच्या दास्याच्या शृंखला तोडून छिन्नभिन्न  करुन टाकाव्या, कोणत्या का उपायाने होईना , पण संपूर्ण हिंदुस्थानला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त कारावे अशी माझी तिव्र ईच्छा आहे.  परंतु स्वातंत्र्य प्राप्तीच्या या उद्दिष्टासाठी लढले  जाणारे हे क्रांतियुध्द तेव्हाच सफल होईल, जेव्हारणशूर व्यक्ती रणभूमीवर उतरुन या महान आंदोलनाचे संचालन करील.राष्ट्रातील विभिन्न शक्तींना एका सुत्रात बांधील आणि या संपूर्ण अभियानाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल. "इंग्रजांना आपल्या देशातून घालवून दिल्यावर मला या देशावर राज्य करण्याची , सत्ताधीश होण्याची मुळीच इच्छा नाही. जर सारे राजे या स्वातंत्र्ययुद्धात सामील होऊन लढतील , तर मी स्वेच्छेने प्रसन्न मनाने माझे सर्व अधिकार व सत्ता तुम्ही निवडलेल्या राजमंडळाच्या हाती सुपूर्द करीन व त्यातच मला आनंद मिळेल ."

       परंतु दुर्देव असे की ते सारे राजपूत राजे महाराजे आपल्या स्वाभिमानी व पराक्रमी जातीची आन विसरले आणि लाचार होऊन इंग्रजांचे साहाय्य कर्ते बनले. तरीही त्यांच्या सैन्यात आणि इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैन्यात आपल्या पूर्वजांची परंपरा चालविणारे हजारो राजपूत वीर होते , त्यांनी निष्ठेने क्रांतिकारकांना साथ दिली.

       २१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली.  त्या सैनिकात बहुसंख्य  राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला.  तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणिआलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.

         

       अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.

  

 गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.


जवळच्या कोटा येथील छावणीतही बातमी पोचली. त्या छावणीतील देशी सैन्याने १५ ऑक्टोबर १८५७ रोजी उठाव केला . त्या सैनिकांनी कोटाचा रेसिडेंट बर्टन आणि काही इंग्रज अधिका-यांना ठार केले. त्यांनी कोटा राज्याचा खजिना, शस्त्रभंडार य धान्यसाठा आपल्या ताब्यात घेतला. कोटाचे रावरामसिंह यांना नजरकैदेत ठेवून दिले आणि राज्याचा बहुतेक भाग आपल्या ताब्यात घेतला. सहा महिने कोटा राज्य स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते.

  अहुवा येथील क्रांतिकारकांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांचे सैन्य कोटा येथे आले. त्यांनी कोटा येथील विद्रोही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. त्या मोठ्या सैन्यापुढे कोटाच्या क्रांतिकारी सैन्याचा टिकाव लागला नाही. अनेक क्रांतिकारी सैनिक या युद्धात कामास आले. त्या क्रांतिकारी सैन्याच्या दोन्ही नेत्यांना जयदयाल आणि महाराव खानाला कैद केले व नंतर त्यांना फासावर चढविण्यात आले. विशेष हे की , पालनपूर व नसिराबाद छावणीतील गोऱ्या सैनिकांबरोबर देशी सैनिकांनी आपल्या देशातील क्रांतिकारी सैन्याचा पराभव करून इंग्रजांना साह्य केले . याला आपल्या देशाचे दुर्दैव आन विसरले आणि लाचार होऊन इंग्रजांचे साहाय्य कर्ते बनले. तरीही त्यांच्या सैन्यात आणि इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैन्यात आपल्या पूर्वजांची परंपरा चालविणारे हजारो राजपूत वीर होते , त्यांनी निष्ठेने क्रांतिकारकांना साथ दिली.

       २१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली.  त्या सैनिकात बहुसंख्य  राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला.  तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणिआलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.

         

       अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.

  

 गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.


जवळच्या कोटा येथील छावणीतही बातमी पोचली. त्या छावणीतील देशी सैन्याने १५ ऑक्टोबर १८५७ रोजी उठाव केला . त्या सैनिकांनी कोटाचा रेसिडेंट बर्टन आणि काही इंग्रज अधिका-यांना ठार केले. त्यांनी कोटा राज्याचा खजिना, शस्त्रभंडार य धान्यसाठा आपल्या ताब्यात घेतला. कोटाचे रावरामसिंह यांना नजरकैदेत ठेवून दिले आणि राज्याचा बहुतेक भाग आपल्या ताब्यात घेतला. सहा महिने कोटा राज्य स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते.

  अहुवा येथील क्रांतिकारकांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांचे सैन्य कोटा येथे आले. त्यांनी कोटा येथील विद्रोही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. त्या मोठ्या सैन्यापुढे कोटाच्या क्रांतिकारी सैन्याचा टिकाव लागला नाही. अनेक क्रांतिकारी सैनिक या युद्धात कामास आले. त्या क्रांतिकारी सैन्याच्या दोन्ही नेत्यांना जयदयाल आणि महाराव खानाला कैद केले व नंतर त्यांना फासावर चढविण्यात आले. विशेष हे की , पालनपूर व नसिराबाद छावणीतील गोऱ्या सैनिकांबरोबर देशी सैनिकांनी आपल्या देशातील क्रांतिकारी सैन्याचा पराभव करून इंग्रजांना साह्य केले . याला आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,कृष्ण पक्ष,*नवमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य उत्तरायण,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २६ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


     *“जब कोई मनुष्य अपने पूर्वजों के बारे में लज्जित होने लगे, तब समझ लेना चाहिये कि उसका अंत हो गया।  मैं यद्यपि हिन्दू जाति का नगण्यघटक हूं किन्तू मुझे अपनी जाति पर गर्व है, अपने पूर्वजों पर गर्व है। मैं स्वयं को हिन्दू कहने में गर्व अनुभव करता हूं।”*


                     *स्वामी विवेकानंद*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*गीता से ज्ञान मिला,रामायण से राम🚩...!!*

*भाग्य से हिंदू धर्म मिला,किस्मत से जन्म हिंदुस्थान मे मिला..!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई*

गाथा बलिदानाची भारतीय प्रजासत्ताक दिन

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                 📙📘📗

      *भारतीय प्रजासत्ताक दिन*

                 📙📘📗


 *प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!*

              🇮🇳🇮🇳🇮🇳


         भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.


🏇 *इतिहास*


भारताला  ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.


२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधानन तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.


🇮🇳 *उत्सव*


दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे आहात संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.


भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.


सन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.


⛱ *राष्ट्रीय सुट्टी*


२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.


🚚 *चित्ररथ*


या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.


🏃‍♂ *शालेय संचलन प्रजासत्ताक दिन*


भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.


🏃‍♂ *विशेष संचलन*


स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.


🌹 *संदेश व शुभेच्छापत्रे*


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.


🤴 *प्रमुख अतिथी*


सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.


*वर्ष /    प्रमुख अतिथी   /      देश*


१९५० - राष्ट्रपती सुकर्णो -  इंडोनेशिया


१९५१ ----

१९५२ ----

१९५३ ----


१९५४ - राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक - भूतान


१९५५ - गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद - पाकिस्तान


१९५६ ----

१९५७ ----

१९५८ ----

१९५९ ----


१९६० - राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह - सोव्हियेत संघ


१९६१ - राणी एलिझाबेथ दुसरी - युनायटेड किंग्डम


१९६२ –  -----


१९६३ - राजा नोरोडोम सिहांनौक - कंबोडिया


१९६४ -----


१९६५ - खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद - पाकिस्तान


१९६६ -------

१९६७ -------


१९६८ - पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन - सोव्हियेत संघ

राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया


१९६९ - पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह -  बल्गेरिया


१९७० ------


१९७१ - राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे -  टांझानिया


१९७२ - पंतप्रधान शिवसागर रामगुलाम - मॉरिशस


१९७३ - राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको -  झैर


१९७४ - राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया

पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके -  श्रीलंका


१९७५ - राष्ट्रपती केनेथ काँडा - झांबिया


१९७६ - पंतप्रधान जाक शिराक - फ्रान्स


१९७७ - प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक - पोलंड


१९७८ - राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि - आयर्लंड


१९७९ - पंतप्रधान माल्कम फ्रेझर -  ऑस्ट्रेलिया


१९८० - राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें - फ्रान्स


१९८१ - राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो - मेक्सिको


१९८२- राजा हुआन कार्लोस पहिला -  स्पेन


१९८३ - राष्ट्रपती शेहु शगारी -नायजेरिया


१९८४ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान


१९८५ - राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन - आर्जेन्टिना


१९८६ - पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु - ग्रीस


१९८७ - राष्ट्रपती ॲलन गार्शिया - पेरू


१९८८ - राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने - श्रीलंका


१९८९ - जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह - व्हियेतनाम


१९९० - पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ - मॉरिशस


१९९१ - राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम - मालदीव


१९९२ - राष्ट्रपती मारिओ सोआरेस - पोर्तुगाल


१९९३ - पंतप्रधान जॉन मेजर - युनायटेड किंग्डम


१९९४ - पंतप्रधान कोह चोक थोंग - सिंगापूर


१९९५ - राष्ट्रपती नेल्सन मंडेला -दक्षिण आफ्रिका


१९९६ - राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो - ब्राझील


१९९७ - पंतप्रधान बसदेव पांडे -  त्रिनिदाद आणि टोबॅगो


१९९८ - राष्ट्रपती जॅक शिराक - फ्रान्स


१९९९ - राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव - नेपाळ


२००० - राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो - नायजेरिया


२००१ - राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका - अल्जीरिया


२००२ - राष्ट्रपती कस्साम उतीम - मॉरिशस


२००३ - राष्ट्रपती मोहम्मद खातामी - इराण


२००४ - राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा - ब्राझील


२००५ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान


२००६ - अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद - सौदी अरेबिया


२००७ - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन - रशिया


२००८ - राष्ट्रपती निकोला सार्कोझी - फ्रान्स


२००९ - राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव - कझाकस्तान


२०१० - राष्ट्रपती ली म्युंग बाक -  दक्षिण कोरिया


२०११ - राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो -  इंडोनेशिया


२०१२ - पंतप्रधान यिंगलक शिनावत -  थायलंड

२०१५ - राष्ट्रपती बराक ओबामा - अमेरिका


२०१६ - राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद - फ्रान्स


२०१७ - राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती

 २०१८ - नाॕगेन झाॕन फुक 


२०१९ - क्रिल राम पोसा


२०२० -जेर बोलसोनारो


२०२१ - COVID -19 मुळे अतिथी बोलविले नाही...

*सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*  🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

निशाचर प्राणी कसे जगतात


══════════════════════

   @ संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙 

************************************

दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.


स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.


अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.


अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.


घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.


निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

गाथा बलिदानाची येसाजी कंक

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

                *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

       *शिवरायांचे शूर शिलेदार*   

               *येसाजी कंक*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

   जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.


    १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा शी हात मिळवणी केली गोवळकोंड्या त महाराज्यांच जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.


गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हु ई लेकीन ताजू ब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा. यावर महाराज उत्तरले आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे. यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कस शक्य आणि असेल एका दा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.


कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं. क्या ये सिपाई लढेगा हाथी से महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीला च काय इंद्राच्या ऐरावतालही लोळण घालायला भाग पाडेल. मग युद्धाचा दिवस ठरला किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात गोलाकार मैदान बनवण्यात आले महराज आणि कुतुबशहा साठी बाजूला शामियाना उभारण्यात आला. येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला. हत्तीला ही साखदंडांतून मोकळ करून मैदानात आणण्यात आले.


युद्धाला सुरुवात झाली येसाजिला पाहून हत्ती चवताळून येसाजिच्या अंगावर धावून गेला. येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला. हत्ती आता चवतळला होता. दोन अडीच तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे. आता हत्ती बेभान झाला होता. त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं. लोकांना वाटल आता संपला येसाजी, पण येसाजी न हत्तीच्या सोंडवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला तो पुन्हा आलाच नाही.


कुतुबशहा च्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होता.


पण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं.


कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं.


💎 *धोरण*


पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर म्हणतात.


🎞 *चित्रपट*


शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांनी फत्ते केलेल्या एका कामगिरीवर 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट आधारित आहे.


     🚩 *हर हर महादेव...!* 🚩

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस

 *🇮🇳🇮🇳 राष्ट्रीय मतदार दिन  🇮🇳🇮🇳*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                *विशेष माहिती*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

     राजकीय प्रक्रियेत अधिक तरुण मतदारांना भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी,सरकारने दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे युवकांना राजकीय मतदान सशक्तीकरण, मतदान करून अभिमानाची भावना तसेच मतदानाचा हक्क वापरण्यास प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.


२५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.


१८ वर्ष वय झालेल्या नवीन मतदारांना राजकीय क्षेत्रात आणि मतदानाचा हक्क मिळवण्यात कमी रस असल्याचे दिसून आले. त्यामुळेच मतदानाच्या नोंदींमध्ये नामांकन मिळण्यास सुद्धा त्यांची इच्छा नाही असा निष्कर्ष लागला. काही राज्यात त्यांच्या नोंदणीचे प्रमाण २० ते २५ टक्के इतके कमी असल्याची माहिती समोर आली.


या समस्येस प्रभावीपणे हाताळण्यासाठी, निवडणूक आयोगाने देशभरातील ८.५ लाख मतदान केंद्रामध्ये दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्षे वयाच्या सर्व पात्र मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. अशा पात्र मतदारांना वेळेवर नामांकन केल्यास, त्यांचे निवडणूक छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी) प्रत्येक वर्षी २५ जानेवारी रोजी दिले जाते.

✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


रविवार, २३ जानेवारी, २०२२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आज जयंती

 *🙏🙏🙏शत्-शत् नमन🙏🙏🙏*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 *२३ जनवरी/जन्म-तिथि,*

 *नेताजी सुभाषचंन्द्र बोस*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वतन्त्रता आन्दोलन के दिनों में जिनकी एक पुकार पर हजारों महिलाओं ने अपने कीमती गहने अर्पित कर दिये, जिनके आह्नान पर हजारों युवक और युवतियाँ आजाद हिन्द फौज में भर्ती हो गये, उन नेताजी सुभाषचन्द्र बोस का जन्म उड़ीसा की राजधानी कटक के एक मध्यमवर्गीय परिवार में २३ जनवरी,१८९७ को हुआ था।


सुभाष के अंग्रेजभक्त पिता रायबहादुर जानकीनाथ चाहते थे कि वह अंग्रेजी आचार-विचार और शिक्षा को अपनाएँ। विदेश में जाकर पढ़ें तथा आई.सी.एस. बनकर अपने कुल का नाम रोशन करें, पर सुभाष की माता श्रीमती प्रभावती हिन्दुत्व और देश से प्रेम करने वाली महिला थीं। वे उन्हें १८५७ के संग्राम तथा विवेकानन्द जैसे महापुरुषों की कहानियाँ सुनाती थीं। इससे सुभाष के मन में भी देश के लिए कुछ करने की भावना प्रबल हो उठी।


सुभाष ने कटक और कोलकाता से विभिन्न परीक्षाएँ उत्तीर्ण कीं। फिर पिताजी के आग्रह पर वे आई.सी.एस की पढ़ाई करने के लिए इंग्लैंड चले गये। अपनी योग्यता और परिश्रम से उन्होंने लिखित परीक्षा में पूरे विश्वविद्यालय में चतुर्थ स्थान प्राप्त किया, पर उनके मन में ब्रिटिश शासन की सेवा करने की इच्छा नहीं थी। वे अध्यापक या पत्रकार बनना चाहते थे। बंगाल के स्वतन्त्रता सेनानी देशबन्धु चितरंजन दास से उनका पत्र-व्यवहार होता रहता था। उनके आग्रह पर वे भारत आकर कांग्रेस में शामिल हो गये।


कांग्रेस में उन दिनों गांधी जी और नेहरू की तूती बोल रही थी। उनके निर्देश पर सुभाष बाबू ने अनेक आन्दोलनों में भाग लिया और १२ बार जेल-यात्रा की। १९३८ में गुजरात के हरिपुरा में हुए राष्ट्रीय अधिवेशन में वे कांग्रेस के अध्यक्ष बनाये गये, पर फिर उनके गांधी जी से कुछ मतभेद हो गये। गांधी जी चाहते थे कि प्रेम और अहिंसा से आजादी का आन्दोलन चलाया जाये, पर सुभाष बाबू उग्र साधनों को अपनाना चाहते थे। कांग्रेस के अधिकांश लोग सुभाष बाबू का समर्थन करते थे। युवक वर्ग तो उनका दीवाना ही था।


सुभाष बाबू ने अगले साल मध्य प्रदेश के त्रिपुरी में हुए अधिवेशन में फिर से अध्यक्ष बनना चाहा, पर गांधी जी ने पट्टाभि सीतारमैया को खड़ा कर दिया। सुभाष बाबू भारी बहुमत से चुनाव जीत गये। इससे गांधी जी के दिल को बहुत चोट लगी। आगे चलकर सुभाष बाबू ने जो भी कार्यक्रम हाथ में लेना चाहा, गांधी जी और नेहरू के गुट ने उसमें सहयोग नहीं दिया। इससे खिन्न होकर सुभाष बाबू ने अध्यक्ष पद के साथ ही कांग्रेस भी छोड़ दी। 


अब उन्होंने *‘फारवर्ड ब्लाक’* की स्थापना की। कुछ ही समय में कांग्रेस की चमक इसके आगे फीकी पड़ गयी। इस पर अंग्रेज शासन ने सुभाष बाबू को पहले जेल में और फिर घर में नजरबन्द कर दिया,पर सुभाष बाबू वहाँ से निकल भागे। उन दिनों द्वितीय विश्व युद्ध के बादल मंडरा रहे थे। सुभाष बाबू ने अंग्रेजों के विरोधी देशों के सहयोग से भारत की स्वतन्त्रता का प्रयास किया। उन्होंने आजाद हिन्द फौज के सेनापति पद से *जय हिन्द, चलो दिल्ली* तथा *तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा* का नारा दिया, पर दुर्भाग्य से उनका यह प्रयास सफल नहीं हो पाया।


सुभाष बाबू का अन्त कैसे, कब और कहाँ हुआ, यह रहस्य ही है। कहा जाता है कि १८ अगस्त,१९४५ को जापान में हुई एक विमान दुर्घटना में उनका देहान्त हो गया। यद्यपि अधिकांश तथ्य इसे झूठ सिद्ध करते हैं, पर उनकी मृत्यु के रहस्य से पूरा पर्दा उठना अभी बाकी है।

....................................

⬇⬇

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ

४४५२०६

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

*ज्ञान चंद्र घोष*

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                    *ज्ञान चंद्र घोष*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*भारत के प्रसिद्ध वैज्ञानिकों में से एक*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*स्मृतिदिन - २१ जनवरी १९५९*


  ज्ञान चंद्र घोष (अंग्रेज़ी: Dhan Chandra Ghosh, 

जन्म- १४ सितम्बर, १८९४ ई., पुरुलिया, पश्चिम बंगाल;

मृत्यु- २१ जनवरी, १९५९ ई.) भारत के प्रसिद्ध वैज्ञानिकों में से एक थे। ये अनेक वैज्ञानिक संस्थाओं के संस्थापक और सदस्य रहे थे। घोष के अनुसंधान कार्यों से ही उनका यश विज्ञान जगत् में फैला था। ज्ञान चंद्र घोष द्वारा स्थापित *'तनुता का सिद्धांत', 'घोष का तनुता सिद्धांत'* के नाम से सुप्रसिद्ध है, यद्यपि इसमें पीछे बहुत कुछ परिवर्तन करना पड़ा।


जन्म तथा शिक्षा

ज्ञान चंद्र घोष का जन्म १४ सितम्बर, १८९४ को पश्चिम बंगाल के पुरुलिया नामक स्थान पर हुआ था। गिरिडीह से प्रवेश परीक्षा में उत्तीर्ण होकर 'कलकत्ता' (वर्तमान कोलकाता) के प्रेसिडेंसी कॉलेज से १९१५ ई. में एम.एस.सी. परीक्षा में इन्होंने प्रथम श्रेणी में प्रथम स्थान प्राप्त किया था। इसके बाद ज्ञान चंद्र घोष 'कोलकाता विश्वविद्यालय' के 'विज्ञान कॉलेज' में प्राध्यापक नियुक्त हुए। १९१८ ई. में डी.एस.सी. की उपाधि प्राप्त की।


विदेश गमन

वर्ष १९१९ में ज्ञान चंद्र घोष यूरोप गए, जहाँ इंग्लैंड के प्रोफ़ेसर डोनान और जर्मनी के डॉ. नर्न्स्ट और हेवर के अधीन कार्य किया। १९२१ ई. में यूरोप से लौटने पर 'ढाका विश्वविद्यालय' में प्रोफ़ेसर नियुक्त हुए। १९३९ में ढाका से 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ सायंस' के डाइरेक्टर होकर ज्ञान चंद्र घोष बंगलोर गए।

🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आंद्रे-मरी अँपियर

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आंद्रे-मरी अँपियर*

➕➗➖➕➗➖➕➗➖➕➖

*फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ*

🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢

*जन्मदिन - २० जानेवारी  १७७५*


आंद्रे मारी अ‍ॅम्पिअर हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॉलिमियालिऑन येथे झाला. विद्युतगतिकीशास्त्र (इलेक्ट्रोडायनॅमिक्स) या भौतिकी शाखेचा पाया घालणारे संशोधक म्हणून ते ओळखले जातात.


अ‍ॅम्पिअर अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणीच त्यांनी प्रगत गणिताचा अभ्यास करून त्या वेळेपर्यंत सिद्ध झालेले सर्व गणित आणि विज्ञान आत्मसात केले होते. लॅटिन भाषा व निसर्गशास्त्रही ते शिकले होते. त्यांच्या वाचनात अनेक विषयांचा समावेश असे.


इसवी सन १७९९ मध्ये अ‍ॅम्पिअर यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८०९ साली ते न्यू एकोल पॉलिटेक्निकमध्ये गणिताच्या प्राध्यापकपदी रुजू झाले. ते विलक्षण प्रतिभावान होते. अगदी झपाटल्यासारखे एखाद्या कल्पनेच्या मागे लागून प्रयोग करीत.


हॅन्स ओरस्टेड या डॅनिश शास्त्रज्ञाने तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती चुंबकक्षेत्र निर्माण होते असा निष्कर्ष प्रयोग करून काढला होता. अ‍ॅम्पिअरना हे समजताच त्यांनीही विद्युतप्रवाह आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध दर्शविण्यासाठी प्रयोग केले, भौतिकीय सिद्धांत मांडले, गणितीय स्पष्टीकरण दिले. विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या दोन सरळ, लांब, समांतर तारांमध्ये प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या बलासंबंधी नियम मांडला. जर दोन्ही समांतर तारांतील विद्युतप्रवाह एकाच दिशेने वाहत असेल तर त्यात आकर्षण निर्माण होते व विरुद्ध दिशेने वाहिल्यास प्रतिसारण निर्माण होते, असे अ‍ॅम्पिअरना आढळले. सर्व आविष्कारासंबंधी यथार्थ सिद्धांत व निष्कर्ष मोठय़ा प्रबंधाद्वारे फ्रान्सच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये सादर केले. अ‍ॅम्पिअर यांनी विद्युतप्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला गॅल्व्हानोमीटर असे नाव दिले.


कॉलेज डी फ्रान्समध्ये १८२४ साली अ‍ॅम्पिअर प्रायोगिक भौतिकशास्त्राच्या प्रतिष्ठेच्या अध्यक्षपदावर निवडून आले. तसेच १८२७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्यत्व प्राप्त झाले. १८२८ मध्ये त्यांची रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सभासद म्हणून निवड झाली. आंशिक अवकल समीकरणासंबंधीही (पार्शल डिफरन्शिअल इक्वेशन्स) त्यांनी संशोधन केले आहे. विद्युतशास्त्रातील महत्त्वाच्या संशोधनाच्या सन्मानार्थ विद्युतप्रवाहाच्या एककाला अ‍ॅम्पिअर हे त्यांचे नाव देण्यात आले आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

*कुतूहल* 🤔 🎯 *कीटकांमार्फत रोगोपचार*

 *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*


      🤔 *कुतूहल* 🤔


🎯 *कीटकांमार्फत रोगोपचार*


रोगराईशी सामना करण्यासाठी मानवाला कोण खटपट करावी लागते. त्या प्रयत्नांत मधमाश्या, माशांच्या अळ्या आणि प्लाझमोडीयम वाहून नेणारे डास अशा कीटकांचा वापर करून रोगोपचार करण्याचे तंत्र काही ठिकाणी विकसित झाले आहे. विलायती औषधांपेक्षा अशा पारंपरिक औषधांचा वापर मुख्यत्वे आदिवासी समाजात होतो.


मधमाशीच्या विषाचा उपयोग दाहनाशक, संधिवातावर रामबाण, एकाधिक स्क्लेरोसिस, जुनाट दुखणी, चेतासंस्थेचे विकार, दमा आणि विविध त्वचारोगांवर होतो. हे विष मधमाशीचा डंख मारून शरीरात घातले जाते, किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात टोचले जाते. हा उपचार योग्य माहीतगार व्यक्तीच्या उपस्थितीमध्येच केला जातो, अन्यथा मधमाशीच्या चाव्यामुळे काही व्यक्तींना अ‍ॅलर्जीचा तीव्र झटका येऊ शकतो. मधमाशीच्या विषामध्ये अनेक प्रथिने आणि पेप्टाइड्स असून त्यात मेलीटीन नावाचे महत्त्वाचे क्रियाशील संयुग असते. 

रेशीम

फोनिशिया सेरीकॅटा  नावाच्या माशीच्या अळ्या चिघळलेल्या जखमा साफ करण्यासाठी वापरल्या जातात. जखमेच्या खालच्या चांगल्या ऊतींना हानी न पोहोचवता नेक्रोटीक ऊती काढून टाकायचे काम बिनबोभाटपणे या अळ्या करतात. याला ‘मॅगॉट डीब्रिजमेंट थेरपी’ असे म्हणतात. या अळ्या पुवाळलेल्या जखमा, सेल्युलाटीस, गांग्रीन, मॅस्टिडॉयटिस ऑस्टिओमायलेटीस, अल्सर्स, अशा विविध व्याधींवर गुणकारी असतात. या अळ्यांच्या कामगिरीमुळे अवयवच्छेदन करून शरीराचे भाग काढून टाकायची गरज भासत नाही. ही उपचार पद्धती सोळाव्या शतकापासून वापरात आहे. परंतु त्याचे पुनरुज्जीवन विसाव्या शतकात पुन्हा झाले होते. मात्र प्रतिजैविकांचा शोध लागल्यावर जास्त आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीने या पद्धतीला मागे सारले.


अ‍ॅमेझॉनच्या आर्मी मुंग्या आणि आफ्रिकेच्या कार्पेंटर मुंग्या यांचा वापर शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवण्यासाठी केला जात असे. या मुंग्यांचे मॅन्डिबल हे मुखावयव एकमेकांत अडकल्यानंतर इतके घट्ट बंद होतात की मुंग्यांची मुंडकी धडापासून वेगळी केली तरी ती पकड सुटत नाही. आधुनिक शस्त्रक्रिया विशारद असे अघोरी उपाय करत नसले तरी स्थानिक आदिवासी त्यांच्या जखमा बांधून घेण्यासाठी याच मुंग्यांचा वापर करतात.


ज्यावेळी आधुनिक उपचार पद्धतीची वानवा होती तेव्हा ‘सिफीलीस’ सारख्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नेण्याची पद्धत होती. यासाठी हिवताप निर्माण करणाऱ्या प्लाझमोडीयमची कमी क्षमतेची लागण अशा रुग्णाला केली जात असे आणि त्यासाठी त्याला डासांच्या चाव्याला सामोरे जावे लागत असे. या डासांत असणाऱ्या प्लाझमोडीयममुळे त्या रुग्णाचे तापमान वाढून सिफीलीस जिवाणू नष्ट होतात असे समजले जात असे.


–  मराठी विज्ञान परिषद


office@mavipamumbai.org

➖➖➖➖➖➖➖

संकलन) :-गजानन गोपेवाड 

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *महाराणा प्रताप*


(महापराक्रमी वीर राजा,मेवाड़ के एक राजपूत शासक थे।)


        *जन्म : ०९ मई १५४०*

(कुम्भलगढ़ दुर्ग,पाली,राजस्थान,भारत)


     *निधन : १९ जनवरी १५९७*

                  (उम्र ५६)

                    चावड़


शासनावधि : १५७२ – १५९७


राज्याभिषेक : २८ फ़रवरी १५७२


पूर्ववर्ती : उदयसिंह द्वितीय


उत्तरवर्ती : महाराणा अमर सिंह


संतान : अमर सिंह, भगवान दास

                     (१७ पुत्र)


पूरा नाम : महाराणा प्रताप सिंह 

                सिसोदिया


घराना : सिसोदिया


पिता : उदयसिंह द्वितीय


माता : महाराणी जयवंताबाई


धर्म : सनातन धर्म


महाराणा प्रताप सिंह सिसोदिया  उदयपुर, मेवाड में सिसोदिया राजपूत राजवंश के राजा थे। उनका नाम इतिहास में वीरता और दृढ प्रण के लिये अमर है। उन्होंने कई सालों तक मुगल सम्राट अकबर के साथ संघर्ष किया। महाराणा प्रताप सिंह ने मुगलों को कईं बार युद्ध में भी हराया। उनका जन्म राजस्थान के कुम्भलगढ़ में महाराणा उदयसिंह एवं माता राणी जयवंत कँवर के घर हुआ था। लेखक जेम्स टॉड़ के अनुसार महाराणा प्रताप का जन्म मेवाड़ के कुंभलगढ में हुआ था । इतिहासकार विजय नाहर के अनुसार राजपूत समाज की परंपरा व महाराणा प्रताप की जन्म कुंडली व कालगणना के अनुसार महाराणा प्रताप का जन्म पाली के राजमहलों में हुआ। १५७६ के हल्दीघाटी युद्ध में ५०० भील लोगो को साथ लेकर राणा प्रताप ने आमेर सरदार राजा मानसिंह के ८०,००० की सेना का सामना किया। हल्दीघाटी युद्ध में राणा पूंजा जी का योगदान सराहनीय रहा। शत्रु सेना से घिर चुके महाराणा प्रताप को झाला मानसिंह ने आपने प्राण दे कर बचाया ओर महाराणा को युद्ध भूमि छोड़ने के लिए बोला। शक्ति सिंह ने आपना अश्व दे कर महाराणा को बचाया। प्रिय अश्व चेतक की भी मृत्यु हुई। यह युद्ध तो केवल एक दिन चला परन्तु इसमें १७,००० लोग मारे गए। मेवाड़ को जीतने के लिये अकबर ने सभी प्रयास किये। महाराणा की हालत दिन-प्रतिदिन चिंताजनक होती चली गई । २५,००० आदिवासीयो को १२ साल तक चले उतना अनुदान देकर भामाशाह भी अमर हुआ।


🤱 *जन्म स्थान*

महाराणा प्रताप के जन्मस्थान के प्रश्न पर दो धारणाये है । पहला महाराणा प्रताप का जन्म कुम्भलगढ़ दुर्ग में हुआ था क्योंकि महाराणा उदयसिंह एवम जयवंताबाई का विवाह कुंभलगढ़ महल में हुआ। दूसरी धारणा यह है कि जन्म पाली के राजमहलों में हुआ।महाराणा प्रताप की माता का नाम जयवंता बाई था, जो पाली के सोनगरा अखैराज की बेटी थी। महाराणा प्रताप को बचपन में कीका के नाम से पुकारा जाता था। लेखक विजय नाहर की पुस्तक हिन्दुवा सूर्य महाराणा प्रताप के अनुसार जब प्रताप का जन्म हुआ था उस समय उदयसिंह युद्व और असुरक्षा से घिरे हुए थे। कुंभलगढ़ किसी तरह से सुरक्षित नही था। जोधपुर का राजा मालदेव उन दिनों उत्तर भारत मे सबसे शक्तिसम्पन्न था। एवं जयवंता बाई के पिता एवम पाली के शाषक सोनगरा अखेराज मालदेव का एक विश्वसनीय सामन्त एवं सेनानायक था। इस कारण पाली और मारवाड़ हर तरह से सुरक्षित था। अतः जयवंता बाई को पाली भेजा गया। वि. सं. ज्येष्ठ शुक्ला तृतीया सं १५९७ को प्रताप का जन्म पाली मारवाड़ में हुआ। प्रताप के जन्म का शुभ समाचार मिलते ही उदयसिंह की सेना ने प्रयाण प्रारम्भ कर दिया और मावली युद्ध मे बनवीर के विरूद्ध विजय श्री प्राप्त कर चित्तौड़ के सिंहासन पर अपना अधिकार कर लिया। भारतीय प्रशासनिक सेवा से सेवानिवत्त अधिकारी देवेंद्र सिंह शक्तावत की पुस्तक महाराणा प्रताप के प्रमुख सहयोगी के अनुसार महाराणा प्रताप का जन्म स्थान महाराव के गढ़ के अवशेष जूनि कचहरी पाली में विद्यमान है। यहां सोनागरों की कुलदेवी नागनाची का मंदिर आज भी सुरक्षित है। पुस्तक के अनुसार पुरानी परम्पराओं के अनुसार लड़की का पहला पुत्र अपने पीहर में होता है। इतिहासकार अर्जुन सिंह शेखावत के अनुसार महाराणा प्रताप की जन्मपत्रिका पुरानी दिनमान पद्धति से अर्धरात्रि १२/१७ से १२/५७ के मध्य जन्मसमय से बनी हुई है। ५/५१ पलमा पर बनी सूर्योदय ०/० पर स्पष्ट सूर्य का मालूम होना जरूरी है इससे जन्मकाली इष्ट आ जाती है। यह कुंडली चित्तौड़ या मेवाड़ के किसी स्थान में हुई होती तो प्रातः स्पष्ट सूर्य का राशि अंश कला विक्ला अलग होती। पण्डित द्वारा स्थान कालगणना पुरानी पद्धति से बनी प्रातः सूर्योदय राशि कला विकला पाली के समान है। डॉ हुकमसिंह भाटी की पुस्तक सोनगरा सांचोरा चौहानों का इतिहास १९८७ एवं इतिहासकार मुहता नैणसी की पुस्तक ख्यातमारवाड़ रा परगना री विगत में भी स्पष्ट है "पाली के सुविख्यात ठाकुर अखेराज सोनगरा की कन्या जैवन्ताबाई ने वि. सं. १५९७ जेष्ठ सुदी ३ रविवार को सूर्योदय से ४७ घड़ी १३ पल गए एक ऐसे देदीप्यमान बालक को जन्म दिया। धन्य है पाली की यह धरा जिसने प्रताप जैसे रत्न को जन्म दिया।


💁‍♂ *जीवन*


राणा उदयसिंह केे दूसरी रानी धीरबाई जिसे राज्य के इतिहास में रानी भटियाणी के नाम से जाना जाता है, यह अपने पुत्र कुंवर जगमाल को मेवाड़ का उत्तराधिकारी बनाना चाहती थी | प्रताप केे उत्तराधिकारी होने पर इसकेे विरोध स्वरूप जगमाल अकबर केे खेमे में चला जाता है |


महाराणा प्रताप का प्रथम राज्याभिषेक मेंं २८ फरवरी, १५७२ में गोगुन्दा में होता हैै, लेकिन विधि विधानस्वरूप राणा प्रताप का द्वितीय राज्याभिषेक १५७२ ई. में ही कुुंभलगढ़़ दुुर्ग में हुआ, दूूूसरे राज्याभिषेक में जोधपुर का राठौड़ शासक राव चन्द्रसेेन भी उपस्थित थे |


राणा प्रताप ने अपने जीवन में कुल ११ शादियाँ की थी उनके पत्नियों और उनसे प्राप्त उनके पुत्रों पुत्रियों के नाम है:-


महारानी अजाब्दे पंवार :- अमरसिंह और भगवानदास

अमरबाई राठौर :- नत्था

शहमति बाई हाडा :-पुरा

अलमदेबाई चौहान:- जसवंत सिंह

रत्नावती बाई परमार :-माल, गज, क्लिंगु

लखाबाई :- रायभाना

जसोबाई चौहान :- कल्याणदास

चंपाबाई जंथी :- कल्ला, सनवालदास और दुर्जन सिंह

सोलनखिनीपुर बाई :- साशा और गोपाल

फूलबाई राठौर :-चंदा और शिखा

खीचर आशाबाई :- हत्थी और राम सिंह

महाराणा प्रताप के शासनकाल में सबसे रोचक तथ्य यह है कि मुगल सम्राट अकबर बिना युद्ध के प्रताप को अपने अधीन लाना चाहता था इसलिए अकबर ने प्रताप को समझाने के लिए चार राजदूत नियुक्त किए जिसमें सर्वप्रथम सितम्बर १५७२ ई. में जलाल खाँ प्रताप के खेमे में गया, इसी क्रम में मानसिंह (१५७३ ई. में ), भगवानदास ( सितम्बर, १५७३ ई. में ) तथा राजा टोडरमल ( दिसम्बर,१५७३ ई. ) प्रताप को समझाने के लिए पहुँचे, लेकिन राणा प्रताप ने चारों को निराश किया, इस तरह राणा प्रताप ने मुगलों की अधीनता स्वीकार करने से मना कर दिया और हमें हल्दी घाटी का ऐतिहासिक युद्ध देखने को मिला |


🤺 *हल्दीघाटी का युद्ध*


मुख्य लेख: हल्दीघाटी का युद्ध

यह युद्ध १८ जून १५७६ ईस्वी में मेवाड़ तथा मुगलों के मध्य हुआ था। इस युद्ध में मेवाड़ की सेना का नेतृत्व महाराणा प्रताप ने किया था। भील सेना के सरदार राणा पूंजा भील थे । इस युद्ध में महाराणा प्रताप की तरफ से लड़ने वाले एकमात्र मुस्लिम सरदार थे- हकीम खाँ सूरी।


इस युद्ध में मुगल सेना का नेतृत्व मानसिंह तथा आसफ खाँ ने किया। इस युद्ध का आँखों देखा वर्णन अब्दुल कादिर बदायूनीं ने किया। इस युद्ध को आसफ खाँ ने अप्रत्यक्ष रूप से जेहाद की संज्ञा दी। इस युद्ध मे राणा पूंजा भील का महत्वपूर्ण योगदान रहा। इस युद्ध में बींदा के झालामान ने अपने प्राणों का बलिदान करके महाराणा प्रताप के जीवन की रक्षा की। वहीं ग्वालियर नरेश 'राजा रामशाह तोमर' भी अपने तीन पुत्रों 'कुँवर शालीवाहन', 'कुँवर भवानी सिंह 'कुँवर प्रताप सिंह' और पौत्र बलभद्र सिंह एवं सैकडों वीर तोमर राजपूत योद्धाओं समेत चिरनिद्रा में सो गया।


इतिहासकार मानते हैं कि इस युद्ध में कोई विजय नहीं हुआ। पर देखा जाए तो इस युद्ध में महाराणा प्रताप सिंह विजय हुए। अकबर की विशाल सेना के सामने मुट्ठीभर राजपूत कितनी देर तक टिक पाते, पर एेसा कुछ नहीं हुआ, ये युद्ध पूरे एक दिन चला ओेैर राजपूतों ने मुग़लों के छक्के छुड़ा दिया थे और सबसे बड़ी बात यह है कि युद्ध आमने सामने लड़ा गया था। महाराणा की सेना ने मुगलों की सेना को पीछे हटने के लिए मजबूर कर दिया था और मुगल सेना भागने लग गयी थी। आप इस युद्ध की अधिक गहराई में जानकारी हल्दीघाटी युद्ध लेख पर पढ सकते हे।


🏇 *दिवेेेेर का युुद्ध*


राजस्थान के इतिहास १५८२ में दिवेर का युद्ध एक महत्वपूर्ण युद्ध माना जाता है, क्योंकि इस युद्ध में राणा प्रताप के खोये हुए राज्यों की पुनः प्राप्ती हुई, इसके पश्चात राणा प्रताप व मुगलो के बीच एक लम्बा संघर्ष युद्ध के रुप में घटित हुआ, जिसके कारण कर्नल जेम्स टाॅड ने इस युद्ध को "मेवाड़ का मैराथन" कहा |


💎 *सफलता और अवसान*


.पू. १५७९ से १५८५ तक पूर्व उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार और गुजरात के मुग़ल अधिकृत प्रदेशों में विद्रोह होने लगे थे और महाराणा भी एक के बाद एक गढ़ जीतते जा रहे थे अतः परिणामस्वरूप अकबर उस विद्रोह को दबाने में उल्झा रहा और मेवाड़ पर से मुगलो का दबाव कम हो गया। इस बात का लाभ उठाकर महाराणा ने १५८५ ई. में मेवाड़ मुक्ति प्रयत्नों को और भी तेज कर लिया। महाराणा की सेना ने मुगल चौकियों पर आक्रमण शुरू कर दिए और तुरंत ही उदयपूर समेत ३६ महत्वपूर्ण स्थान पर फिर से महाराणा का अधिकार स्थापित हो गया। महाराणा प्रताप ने जिस समय सिंहासन ग्रहण किया , उस समय जितने मेवाड़ की भूमि पर उनका अधिकार था , पूर्ण रूप से उतने ही भूमि भाग पर अब उनकी सत्ता फिर से स्थापित हो गई थी। बारह वर्ष के संघर्ष के बाद भी अकबर उसमें कोई परिवर्तन न कर सका। और इस तरह महाराणा प्रताप समय की लंबी अवधि के संघर्ष के बाद मेवाड़ को मुक्त करने में सफल रहे और ये समय मेवाड़ के लिए एक स्वर्ण युग साबित हुआ। मेवाड़ पर लगा हुआ अकबर ग्रहण का अंत १५८५ ई. में हुआ। उसके बाद महाराणा प्रताप उनके राज्य की सुख-सुविधा में जुट गए, परंतु दुर्भाग्य से उसके ग्यारह वर्ष के बाद ही १९ जनवरी १५९७ में अपनी नई राजधानी चावंड में उनकी मृत्यु हो गई।


महाराणा प्रताप सिंह के डर से अकबर अपनी राजधानी लाहौर लेकर चला गया और महाराणा के स्वर्ग सीधरने के बाद अागरा ले आया।


'एक सच्चे राजपूत, शूरवीर, देशभक्त, योद्धा, मातृभूमि के रखवाले के रूप में महाराणा प्रताप दुनिया में सदैव के लिए अमर हो गए।


महाराणा प्रताप सिंह सिसोदिया के मृत्यु पर अकबर की प्रतिक्रिया

अकबर महाराणा प्रताप का सबसे बड़ा शत्रु था, पर उनकी यह लड़ाई कोई व्यक्तिगत द्वेष का परिणाम नहीं थी, हालांकि अपने सिद्धांतों और मूल्यों की लड़ाई थी। एक वह था जो अपने क्रूर साम्राज्य का विस्तार करना चाहता था , जब की एक तरफ ये थे जो अपनी भारत मातृभूमि की स्वाधीनता के लिए संघर्ष कर रहे थे। महाराणा प्रताप की मृत्यु पर अकबर को बहुत ही दुःख हुआ क्योंकि ह्रदय से वो महाराणा प्रताप के गुणों का प्रशंसक था और अकबर जनता था की महाराणा जैसा वीर कोई नहीं है इस धरती पर। यह समाचार सुन अकबर रहस्यमय तरीके से मौन हो गया और उसकी आँख में आंसू आ गए।


महाराणा प्रताप के स्वर्गावसान के समय अकबर लाहौर में था और वहीं उसे सूचना मिली कि महाराणा प्रताप की मृत्यु हो गई है। अकबर की उस समय की मनोदशा पर अकबर के दरबारी दुरसा आढ़ा ने राजस्थानी छंद में जो विवरण लिखा वो कुछ इस तरह है:-


अस लेगो अणदाग पाग लेगो अणनामी


गो आडा गवड़ाय जीको बहतो घुरवामी


नवरोजे न गयो न गो आसतां नवल्ली


न गो झरोखा हेठ जेठ दुनियाण दहल्ली


गहलोत राणा जीती गयो दसण मूंद रसणा डसी


निसा मूक भरिया नैण तो मृत शाह प्रतापसी


अर्थात्


हे गेहलोत राणा प्रतापसिंघ तेरी मृत्यु पर शाह यानि सम्राट ने दांतों के बीच जीभ दबाई और निश्वास के साथ आंसू टपकाए। क्योंकि तूने कभी भी अपने घोड़ों पर मुगलिया दाग नहीं लगने दिया। तूने अपनी पगड़ी को किसी के आगे झुकाया नहीं, हालांकि तू अपना आडा यानि यश या राज्य तो गंवा गया लेकिन फिर भी तू अपने राज्य के धुरे को बांए कंधे से ही चलाता रहा। तेरी रानियां कभी नवरोजों में नहीं गईं और ना ही तू खुद आसतों यानि बादशाही डेरों में गया। तू कभी शाही झरोखे के नीचे नहीं खड़ा रहा और तेरा रौब दुनिया पर निरंतर बना रहा। इसलिए मैं कहता हूं कि तू सब तरह से जीत गया और बादशाह हार गया।


अपनी मातृभूमि की स्वाधीनता के लिए अपना पूरा जीवन का बलिदान कर देने वाले ऐसे वीर शिरोमणि महाराणा प्रताप और उनके स्वामिभक्त अश्व चेतक को शत-शत कोटि-कोटि प्रणाम।


📚🎞 *फिल्म एवं साहित्य में*


पहले पहल १९४६ में जयंत देसाई के निर्देशन में महाराणा प्रताप नाम से श्वेत-श्याम फिल्म बनी थी। २०१३ में सोनी टीवी ने 'भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप' नाम से धारावाहिक प्रसारित किया था जिसमें बाल कुंवर प्रताप का पात्र फैसल खान और महाराणा प्रताप का पात्र शरद मल्होत्रा ने निभाया था।


⚜ *कुछ महत्वपूर्ण तथ्य*


इतिहासकार विजय नाहर की पुस्तक हिन्दुवा सूर्य महाराणा प्रताप के अनुसार कुछ तथ्य उजागर हुए।


१. महाराणा उदय सिंह ने युद्ध की नयी पद्धति -छापा मार युद्ध प्रणाली इजाद की। वे स्वयं तो इसका प्रयोग नहीं कर सके परन्तु महाराणा प्रताप ,महाराणा राज सिंह एवं छत्रपति शिवाजी महाराज ने इसका सफल प्रयोग करते हुए मुगलों पर सफलता प्राप्त की ।


२. महाराणा प्रताप मुग़ल सम्राट अकबर से नहीं हारे । उसे एवं उसके सेनापतियो को धुल चटाई । हल्दीघाटी के युद्ध में प्रताप जीते|महाराणा प्रताप के विरुद्ध हल्दीघाटी में पराजित होने के बाद स्वयं अकबर ने जून से दिसंबर १५७६ तक तीन बार विशाल सेना के साथ महाराणा पर आक्रमण किए, परंतु महाराणा को खोज नहीं पाए, बल्कि महाराणा के जाल में फंसकर पानी भोजन के अभाव में सेना का विनाश करवा बैठे। थक हारकर अकबर बांसवाड़ा होकर मालवा चला गया। पूरे सात माह मेवाड़ में रहने के बाद भी हाथ मलता अरब चला गया। शाहबाज खान के नेतृत्व में महाराणा के विरुद्ध तीन बार सेना भेजी गई परंतु असफल रहा। उसके बाद अब्दुल रहीम खान-खाना के नेतृत्व में महाराणा के विरुद्ध सेना भिजवाई गई और पीट-पीटाकर लौट गया। ९ वर्ष तक निरंतर अकबर पूरी शक्ति से महाराणा के विरुद्ध आक्रमण करता रहा। नुकसान उठाता रहा अंत में थक हार कर उसने मेवाड़ की और देखना ही छोड़ दिया।


३. ऐसा कुअवसर प्रताप के जीवन में कभी नहीं आया कि उसे घांस की रोटी खानी पड़ी अकबर को संधि के लिए पत्र लिखना पड़ा हो। इन्हीं दिनों महाराणा प्रताप ने सुंगा पहाड़ पर एक बावड़ी का निर्माण करवाया और सुंदर बगीचा लगवाया| महाराणा की सेना में एक राजा, तीन राव, सात रावत, १५००० अश्वरोही, १०० हाथी, २०००० पैदल और १०० वाजित्र थे। इतनी बड़ी सेना को खाद्य सहित सभी व्यवस्थाएं महाराणा प्रताप करते थे। फिर ऐसी घटना कैसे हो सकती है कि महाराणा के परिवार को घांस की रोटी खानी पड़ी। अपने उतरार्ध के बारह वर्ष सम्पूर्ण मेवाड़ पर सुशाशन स्थापित करते हुए उन्नत जीवन दिया ।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

कुतूहल : रेशीम


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : रेशीम*


बॉम्बिक्स मोरी ( Bombyx mori) हा कीटक रेशीम तयार करतो. त्याची अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा चार जीवनावस्था असून त्याचे मुख्य खाद्य तुतीच्या झाडाची पाने असतात. रेशीम मिळवण्यासाठी या कीटकाची पैदास केली जाते, या व्यवसायाला  सेरीकल्चर असे म्हणतात. अळीची वाढ पूर्ण होत आली की तिच्या दोन प्रकारच्या लालोत्पाद्क ग्रंथीसारख्या दिसणाऱ्या, ग्रंथीतून चिकट स्त्राव निर्माण होतो. डोक्याजवळ असणाऱ्या स्पिनरेट या अवयवातून हा स्त्राव बाहेर पडतो. या स्त्रावाचा हवेशी संबंध आल्यावर त्याचे दोन जुळे धागे बनतात. हे धागे ‘फायब्रॉईन’ या प्रथिनापासून बनलेले असतात. दुसऱ्या ग्रंथीतून ‘सेरीसीन’ हा चिकट गोंदासारखा पदार्थ निर्माण होतो. या सेरीसीनमुळे हे धागे एकमेकांशी चिकटले जातात. एका कोशाभोवती ६०० ते ९०० मीटर इतक्या लांबीचा सलग धागा असतो. कोशातून पतंग बाहेर पडताना त्याच्या शरीरात प्रथिन पचन करणारी विकरे तयार होतात. या विकरांमुळे रेशीम धागा खराब होतो. रेशीम मिळवण्यासाठी आपण या जीवांना कोश अवस्थेत असताना गरम पाण्यात टाकून मारतो, जेणेकरून त्यांचा नैसर्गिकरीत्या पतंग बनण्याअगोदरच लांबलचक सलग रेशीम धागा काढणे शक्य होते. गरम पाण्यात टाकल्यामुळे त्या कोशातील धाग्यांतील सेरीसीन विरघळले जाते. सेरीसीन गेलेले नाही असे रेशीम बाजारात ‘रॉ सिल्क’ नावाने प्रसिद्ध असते. जे कोश नीट पद्धतीने उलगडले जात नाहीत आणि ज्यातील रेशीम धागा तुकडे तुकडे होऊन निघतो त्याला ‘स्पन सिल्क’ असे म्हणतात. नैसर्गिक चमक असणारे रेशीम धागे अत्यंत नाजूक आणि अंदाजे दहा मिक्रोमीटर व्यासाचे असतात. ४०० ग्रॅम रेशीम बनवण्यासाठी साधारणपणे  २.००० ते ३,००० कोशांना बळी दिले जाते.


निसर्गाच्या या मुलायम देणगीला विज्ञानाच्या साहाय्याने, अमेरिकेतील मिशिगन येथील ‘क्रेग बायोक्राफ्ट’ प्रयोगशाळेत आणि ‘वायोमिंग’ आणि ‘नोत्रे देम’ विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान संशोधन-सहकार्याने कोळय़ाची जनुके रेशीमकिडय़ाच्या शरीरात घालून अधिक ताकदीचे आणि अधिक स्थितीस्थापकत्व असलेले रेशीम किंवा स्पायडर-सिल्क  बनवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. तसेच बोस्टन येथील टफ्टस् मेडिकल सेंटरमध्ये मानवी ऊतीप्रमाणे भासणारे रेशीम बनवण्याचा प्रयत्न जैवतंत्रज्ञानाच्या वापराने केला गेला. अस्थिबंध आणि स्नायुबंध  इत्यादीच्या विकारांत  पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी अशा रेशीमचा वापर करता येतो. मूळ रेशीम किडय़ात देखील आता जैव तंत्रज्ञानाने अधिक गुणवत्तेचे रेशीम बनवणारी जनुके घालण्याचा जगभरात प्रयत्न चालूच आहे.



–डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

गाथा बलिदानाची *बॕरिस्टर नाथ बापू पै*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       

        *बॕरिस्टर नाथ बापू पै*

             (स्वातंत्र्य सैनिक)


        जन्म : २५ सप्टेंबर १९२२

               वेंगुर्ला , भारत

  *मृत्यू : १८ जानेवारी १९७१*

                 (वय ४८)

राजकीय पक्ष : प्रजा सोशलिस्ट     

                     पार्टी

खासदार, लोकसभा : १९५७–

                                १९७१

मतदार संघ : राजापूर

 

नाथ बापू पै हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ. जन्म वेंगुर्ले येथे. तेथेच प्राथमिक शिक्षण. बेळगावच्या लिंगराज कॉलेजमधून अर्थशास्त्र घेऊन बी. ए. (१९४७). नंतर लंडनच्या लिंकन्स इनमधून बार अट लॉ (१९५५). त्यांचे वडील लहानपणीच वारले. आई तापी आणि वडीलबंधू अनंत (भाई) यांच्या संस्कारांचा नाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत मोठा वाटा होता. संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषांवर त्यांनी लहानपणीच प्रभुत्व मिळविले व वक्तृत्व गुणाचाही परिपोष केला. विल्यम शेक्सपिअर, पर्सी शेली, जॉर्ज बायरन इत्यादींच्या साहित्याचे आणि विदग्ध संस्कृत वाङ्‌मयाचे परिशीलनही त्यांनी केले होते. १९६० साली क्रिस्टल मिशेल या ऑस्ट्रियन युवतीशी त्यांनी विवाह केला. त्या सध्या व्हिएन्ना येथे भारत सरकारच्या परराष्ट्र विभागात काम करतात. महाविद्यालयात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली.


तत्कालीन भूमिगत चळवळींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. टपाल-कचेऱ्या लुटणे, पोलीस-कचेऱ्यांवर हल्ला करणे इ. कारणांसाठी त्यांच्यावर त्यावेळी खटले भरण्यात आले. तुरुंगातील बेदम मारामुळे त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला. १९४६ च्या प्राथमिक शिक्षकांच्या संपात, तसेच गोवामुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले. १९४७ साली ते इंग्लंडला गेले. तेथील इंटरनॅशनल नाथ पै युनियन ऑफ सोशॅलिस्ट यूथचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. मजूर पक्षाच्या कामगार संघटनांतून काम करीत असताना फ्रेनर ब्रॉक्वे, रेजिनल्ड सरेनसन इ. मजूर नेत्यांशी त्यांचा निकटचा संबंध आला. गोवामुक्तीसाठी रोममध्ये पोर्तुगीज वकिलातीसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. ज्ञानसंपन्नत्ता व अखंड व्यासंगीवृत्ती तसेच गरिबांविषयीची कळकळ, हे त्यांचे स्थायीभाव होते. बेळगावच्या प्रश्नावर त्यांनी सतत लढा दिला. साराबंदी चळवळीत प्रामुख्याने भाग घेतले (१९६०). त्याच वर्षीच्या सरकारी नोकरांच्या संपाचे ते प्रमुख होते. त्यात त्यांना अटक झाली.


लोकसभेत त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भयपणा व चिकित्सक अभ्यास हे गुण दिसून येत. सुसंस्कृत राजकारणी (जंटलमन पोलिटिशिअन) अशा शब्दांत पं. नेहरूंनी त्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लोकसभेत त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. ‘ज्या घटनेत दुरुस्ती होऊ शकत नाही, ती मृतवत होय’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधेयकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. रोजगारी हा मूलभूत हक्क आहे आणि तो देता येत नसेल, तर सरकारने बेकारी भत्ता मंजूर करावा, असेही एक विधेयक त्यांनी मांडले होते. आणि आणीबाणीत न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणून घटनेतील त्या संबंधीचे ३५९ वे कलम रद्द करावे, असेही विधेयक त्यांनी मांडले. आपली वाणी व बुद्धी त्यांनी जनहितासाठी राबविली. शासनसत्तेचे अधिष्ठान तत्त्वतः लोकशक्तीत असते, अशी त्यांची धारणा होती. कोकण रेल्वे व कोकण विकासासाठी ते आयुष्यभर झगडले.


१९७० मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्‌घाटक होते. चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी या देशांतील रशियन सैनिकी कारवायांविरुद्ध लोकसभेत त्यांनी केलेली भाषणे उल्लेखनीय आहेत (१९५६). अशी त्यांची अत्यंत महत्त्वाची निवडक भाषणे लोकशाहीची आराधना (१९७२) या पुस्तकात संग्रहीत केलेली आहेत. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी १९७१ रोजी ते बेळगावला गेले. तेथील सभेत भाषण झाल्यावर हृदयविकाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

क्लाइड टॉमबॉ* 🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭 *खगोलशास्त्रज्ञ* ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄ *प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावला*

 🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

                     *क्लाइड टॉमबॉ*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

                   *खगोलशास्त्रज्ञ*

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावला*

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*स्मृतिदिन - १७ जानेवारी १९९७*


क्लाईड टॉमबॉघ यांनी १९३० मध्ये प्लूटो  शोधला. टॉमबॉघ यांनी  प्लूटो शोधल्यापासून ही सौरमालेतील नेहमीच  सर्वात वादग्रस्त गोष्ट राहिली आहे. त्याला खगोल शास्त्रज्ञांनी बरेच वेळा तो  ग्रह, बटू ग्रह,नेपचूनचा भरकटलेला चंद्र तर कधी चक्क धुमकेतू  असे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यू होरायझन्स प्रथम जानेवारी २००६ मध्ये जेंव्हा  टॉमबॉघ यांची  रक्षा घेऊन प्लूटो  कडे निघाले तोपर्यंत तो ग्रह म्हणूनच ओळखला जात होता.  पण  त्यानंतर फक्त काही महीन्यांनंतर तो  एक बटू-ग्रह  किंवा 'प्लुटॉईड' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची आता   'लघुग्रह संख्या १३४३४०' अशी नोंद करण्यात आली आहे. 

"प्लूटो हा खडक आणि बर्फ यांपासून तयार झालेला आणि त्याला पाच उपग्रह असले  तरी सूध्धा वर्गीकरणाचा वादविवाद अजूनही आहे."त्याचे तापमान -२३०C आहे आणि वातावरणात वर वर जावे तसा तो उबदार होत जातो.

प्लूटो १९३० मध्ये शोधला गेला तेंव्हा त्याला नाव देण्यासाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती तेंव्हा ११ वर्षाच्या वेनेशिया बर्नी हिने प्लूटो हे नाव दिले. त्याबद्दल तिला पाच पौंडाची नोट बक्षीस म्हणून मिळाली होती,कैलीस्टो,आयोप्लूटो हा बुध आणि इतर चंद्र ग्यानिमिद,टायटन,युरोपा,ट्राइटन व चंद्र यांचापेक्षा लहान आहे.मागील २० वर्ष त्याच्या २४८ वर्षांच्या परिभ्रमण काळात प्लूटो हा नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ आला असून. त्यामुळे नेपच्यून ९ क्रमांकावर गेला असून प्लूटो ८ व्या क्रमांकावर आला आहेकाही खगोलशास्त्रज्ञाच्या गृहितकाप्रमाणे प्लूटो हा एक नेपच्यून चा भरकटलेला चंद्र असून त्याने नेपच्यून चे वातावरण ओढुन घेतले आणि स्वतःची कक्षा तयार केली.सूर्याचा प्रकाश प्लूटोवर पोहोचण्यासाठी ५ तास लागतात.त्याचे आकाश एवढे गडद दिसते की आकाशात दिवसा सुधा तारे दिसतात. पृथ्वीवारुन प्लूटोकडे बघने म्हणजे ३० मैलांवरून अक्रोड बघने असे आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

रविवार, १६ जानेवारी, २०२२

ज्ञान विज्ञान ऊती किंवा पेशीजाल


══════════════════════

   @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 

************************************

जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक.


 वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते.


जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात.


ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो.


संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

कुतुहल मध आणि मधमाशी


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : मध आणि मधमाशी*


निसर्गातील क्षुल्लक वाटणारे कीटक त्यांच्या बहुमोल कर्तृत्वाने गेली कित्येक शतके मानवजातीसाठी मोठे योगदान देत आहेत. मधमाशी, रेशीमकिडा आणि लाखनिर्मिती करणारा कीटक त्यांच्यात असणाऱ्या क्षमतेमुळे हे शक्य झाले आहे.


मधमाशी तर अविश्रांत परागीभवन करीत असते, त्यामुळे मानवाला अन्नधान्य मिळण्यासाठी यांचीच अप्रत्यक्ष मदत होते. मध हा चविष्ट आणि आरोग्यपूर्ण पदार्थ मधमाश्यांच्या परिश्रमामुळे निर्माण होत असतो. मधनिर्मिती ही टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया आहे. कामकरी माश्या वसंत आणि ग्रीष्म ऋतूत फुलातून आपल्या खास मुख-अवयवाने मधुरस आणि पराग घेऊन येतात. हे करत असताना एका खेपेमध्ये त्या कमीत कमी शंभर फुलांना भेट देतात. त्यांच्या शरीरात असणाऱ्या खास पिशवीत किंवा ‘हनी-स्टमक’मध्ये हा मधुरस लाळेबरोबर मिसळला जातो. या पिशव्या पूर्ण भरल्या की त्या पोळय़ाकडे परत येऊन पोळय़ात राहणाऱ्या कामकरी माश्यांच्या ताब्यात हा मध देतात. हा मधुरस एका माशीच्या मुखातून दुसऱ्या माशीच्या मुखात देताना त्यात विविध विकरे मिसळली जातात. यामुळे त्याचा सामू आणि रासायनिक गुणधर्म बदलतो. एका माशीकडून दुसऱ्या माशीकडे जाताना मधाचे निर्जलीकरण होतेच, शिवाय मधाच्या पोळय़ावर तो पसरून सुकला जातो. शिवाय इतर मधमाश्या आपले पंख सतत फडफडवत राहतात आणि मधात असलेले ७० टक्के पाणी हळूहळू १७ ते २० टक्के इतक्या प्रमाणावर येते. या मधाची मधमाश्यांना स्वत:साठी गरज असते. त्यांच्या पोषणासाठी ते मध आणि पराग सेवन करत असतात. नव्या अळय़ांना खास आहार दिला जातो. राणी बनणार असेल तर तिला रॉयल-जेली आहार मिळतो. आपल्या अन्नाच्या साठवणीकरिता त्यांनी हे अफाट काम केलेले असते.


मधमाशीच्या या नैसर्गिक आहारात आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. मध टिकावा म्हणून मधमाश्या पोळय़ाला बी-वॅक्सचे किंवा मक्षिकामेणाचे बूच लावतात बी-वॅक्स हा नैसर्गिक, पर्यावरणस्नेही, जलरोधक, जिवाणूविरोधक आणि बुरशीविरोधक असा असल्याने त्याचा अनेक ठिकाणी उपयोग करता येतो. यात प्रोपोलीस किंवा सेरा अल्बा हा नैसर्गिक पदार्थ असतो. या पदार्थाची निर्मिती कामकरी मधमाशी तिच्या पोटाकडच्या खंडात असलेल्या आठ ग्रंथींमधून करते. यात मेदाम्लाची इस्टर्स आणि अल्कोहोलच्या लांब  शृंखला असलेली रसायने असतात. मधमाश्या डंख मारतात या समजामुळे त्यांची पोळी जाळून त्यांचा नायनाट करणे हे मानवजातीला खूप महागात पडू शकते. मधमाशी नाहीशी झाली तर आपणदेखील संपलोच हे लक्षात ठेवावे!


 -डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

ज्ञान विज्ञान उत्क्रांती म्हणजे काय?


══════════════════════

    @ संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *उत्क्रांती म्हणजे काय ?* 📙 

******************************

*भाग - १ (१/६)*


*ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.


*त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.

*

 पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. 

 

 या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.

 पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.

 

 अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इआॅन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.

 

 आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इआॅन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.

 या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.

 *क्रमश:*


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

पहिले भारतीय अंतरिक्ष राकेश शर्मा

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                        *राकेश शर्मा*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय*

👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀

*जन्मदिन - १३ जानेवारी १९४९*

👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.

भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.

पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.

नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*एकादशी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १३ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"कुछ बोलने और तोड़ने में केवल एक पल लगता है, जबकि बनाने और मनाने में पूरा जीवन लग जाता है। प्रेम सदैव क्षमा माँगना पसंद करता है और अहंकार सदैव क्षमा सुनना पसंद करता है... अब यह आप पर निर्भर है कि आपको अपने अंदर प्रेम का सृजन करना है अथवा अहंकार का..."*


*जीवन आपका-निर्णय आपका*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*लोहड़ी पर्व की हार्दिक बधाई*

सोमवार, १० जानेवारी, २०२२

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

             *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👨🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

       

            *तिरुपुर कुमारन*

          (भारतीय क्रांतिकारी)


   जन्म : ४ अक्टूबर १९०४

(चेनिमलाई,ईरोड,मद्रास प्रेसिडेंसी,ब्रिटिश इंडिया)


 *मृत्यु : ११ जनवरी १९३२* 

                  (उम्र २७)


(तिरुपुर,मद्रास प्रेसिडेंसी,ब्रिटिश इंडिया)


मृत्यु का कारण : सत्याग्रह के दौरान पुलिस की क्रूरता

राष्ट्रीयता : भारतीय


कुमारन को तिरुपुर कुमारन भी कहा जाता है! एक भारतीय क्रांतिकारी थे जिन्हों ने भारतीय स्वतंत्रता आंदोलन में भाग लिया था।


भारत को अंग्रेजों से स्वतंत्र कराने की जंग में कइयों ने अपना महत्वपूर्ण योगदान दिया। किसी का लहू बहा तो कोई सालों तक जेल में बंद रहा। अंग्रेजों की यातनाएं सही, लेकिन देश के वे वीर जांबाज पीछे नहीं हटे और अपनी अंतिम सांस तक देश की आजादी के लिए लड़ते रहे।


इन्ही जांबाजों में से एक नाम है तिरुपुर कुमारन, एक ऐसा नाम जो अंग्रेजी हुकूमत की लाठी के आगे नहीं टूटा और सीना फख्र से चौड़ा कर अपने देश को स्वंतंत्र कराने की लड़ाई में कूद पड़ा।


कुमारन ने स्वतंत्रता आंदोलन में भाग ले अपना संपूर्ण जीवन भारत को आजाद कराने में लगा दिया, इसके बावजूद भारत के इस महान स्वतंत्रता सेनानी का नाम इतिहास के पन्नों में कहीं गुम हो गया।


कुमारन ने यह जानते हुए कि उस समय ब्रिटिश सरकार के भारत में तिरंगा के फहराने पर पूरी तरह से मनाही है, राष्ट्रीय ध्वज तिरंगे को लहराने पर जोर दिया था।


वह तिरुपुर के रहने वाले थे और तिरुपुर में एक शांतिपूर्ण असहयोग आन्दोलन के दौरान ब्रिटिश पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज में वह गंभीर रूप से घायल हो गए। इसी आंदोलन में घायल हुए कुमारन ने अपना दम तोड़ दिया।

अपने वतन की आजादी के लिए इस शख्स ने अंग्रेजों की कई लाठियां खाई, लेकिन अपनी मातृभूमि को आजाद कराने के उद्देश्य पर वह दृढ़ हो डटे रहे।


कुमारन का जन्म भारत मद्रास प्रेसिडेंसी, चेन्नई (तमिलनाडु में वर्तमान ईरोड जिला) में चेननिमालाई में हुआ था। उन्होंने देश बंधु युवा संघ की स्थापना की और अंग्रेजों के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। ११ जनवरी १९३२ को ब्रिटिश सरकार के खिलाफ एक विरोध मार्च के दौरान तिरुपुर में नौय्याल नदी के तट पर पुलिस हमले से बने चोटों से उनकी मृत्यु हो गई। उनकी मृत्यु के समय, वह भारतीय राष्ट्रवादियों का ध्वज पकड़ रहे थे, जो कि अंग्रेजों द्वारा प्रतिबंधित कोडी कथथा कुमारन (कुमारन ने ध्वज की रक्षा की) को उकसाया। 


अक्टूबर २००४ में भारत की १०० वीं जयंती पर एक स्मारक डाक टिकट जारी किया गया था।  तिरुपुर में उनके सम्मान में एक मूर्ति बनाई गई है जिसे अक्सर सार्वजनिक प्रदर्शनों के लिए एक केंद्र बिंदु के रूप में उपयोग किया जाता है।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

रविवार, ९ जानेवारी, २०२२

सँम्युअल काँल्ट अमेरिकन शंशोधन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

                 *सॅम्युअल कॉल्ट*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

      *अमेरिकन संशोधक*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*स्मृतिदिन - १० जानेवारी  इ.स. १८६२*


सॅम्युअल कॉल्ट (जुलै १९, इ.स. १८१४:हार्टफर्ड, कनेक्टिकट - जानेवारी १०, इ.स. १८६२) हा अमेरिकन संशोधक होता. त्याने रिव्होल्व्हर पिस्तुलचा शोध लावला.

कॉल्टने अगदी लहानपणी त्याच्या वडीलांच्या कापडगिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचा अभ्यास केला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्याने घर सोडले व भारताला जाणाऱ्या जहाजावर तो खलाशी झाला. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली.

इ.स. १८३५मध्ये त्याने आपल्या या कल्पनेचा युरोपीय पेटंट घेतला व पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही मिळवला. मार्च ५, इ.स. १८३६ रोजी त्याने पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल पॅटरसन, न्यूजर्सी येथे तयार केले परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही व कॉल्टच्या कंपनीने इ.स. १८४२मध्ये दिवाळे काढले. इ.स. १८४६ पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.

इ.स. १८४७मध्ये त्याने पुन्हा उत्पादन सुरू केले व स्वतः सगळे (कच्चा माल घेण्यापासून तयार पिस्तुले विकण्यापर्यंत) करण्याऐवजी त्याने पगारदार मदतनीस घेतले. यानंतर लवकरच अमेरिकन सरकारने त्याच्याकडून पिस्तुले विकत घेण्यास सुरूवात केली. यानंतर कॉल्ट व त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही व आत्तापर्यंत कोट्यावधी पिस्तुले विकली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

10 जानेवारी निरंजन घाटे जन्मदिन

 *निरंजन घाटे*


*विज्ञानलेखक*


*जन्मदिन - १० जानेवारी १९४६*


आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रप्रमुख आणि अनेक मराठी मासिकांचे संपादक म्हणून निरंजन घाटे परिचित आहेत. १५० पुस्तके, ३०० विज्ञानकथा आणि ३००० वैज्ञानिक लेख असे निरंजन घाटे यांचे विपुल प्रमाणात लेखन आहे.


मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी निरंजन घाटे यांनी सातत्याने ४० वर्षे लेखन केलेले आहे. त्यांनी आघाडीवरील विज्ञान-तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती विविध नियतकालिकांमधून आणि वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमार्फत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अग्रगण्य वैज्ञानिक शोधनिबंधांमधील इंग्रजी भाषा ही विशिष्ट क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाची माहिती आणि संदर्भासाठी योजलेली असते. त्यातील जटिल कल्पना अवजड शब्दांमध्ये व्यक्त झालेल्या असतात. घाटे यांनी मराठी वाचकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांमधील क्लिष्ट आशय सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत प्रकट करण्यासाठी लेख व विज्ञानकथाही लिहिल्या. त्यांनी २००९ सालापर्यंत लिहिलेल्या १५० पुस्तकांपैकी अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे पुनर्मुद्रण करावे लागले किंवा आवृत्त्या काढाव्या लागल्या. देशी आणि परदेशी शास्रज्ञांची चरित्रे, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांची अनन्यसाधारण व्यक्तिमत्वे, त्यांच्या वैज्ञानिक कामगिऱ्या त्यांनी उलगडून दाखविल्या आहेत. पर्यावरण, उत्क्रांती यांसंबंधीचे लेखन करून त्यांनी जनजागृतीचे कार्यही केलेले आहे.


निरंजन घाटे यांनी भूशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी १९६८ साली मिळवली. त्यानंतर त्याच विभागात त्यांनी सतत ९ वर्षे प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून कार्य केले.


१९७७ साली त्यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून नागपूर, जळगाव आणि सांगली आकाशवाणीच्या केंद्रांवर काम करण्याची संधी मिळाली. नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची १९८२ साली मराठी कार्यक्रम प्रमुखपदी निवड झाली. तेथे त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. त्यांची सांगली आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आली. आकाशवाणीचे पदाधिकारी  म्हणून घाटे यांनी ६००पेक्षा अधिक उत्तम कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केले. त्यांमध्ये रूपके, एकांकिका, संवाद आणि विज्ञानविषयक भाषणांचा समावेश होता. १९८३ नंतर पुण्याच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयामध्ये घाटे यांनी प्रारंभी उपसंचालक आणि नंतर संचालक म्हणून कार्य केले. 


पंधरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखनासाठी द्यायचे ठरवले. तथापि पुढील काही वर्षे त्यांनी अनेक मराठी मासिकांसाठी संपादकाची भूमिका बजावली. घाटे यांनी ‘सृष्टिज्ञान’ (१९८३-९३), ‘बुवा’, ‘पैंजण’ (१९८६-९२), ‘अद्भुत कादंबरी’, ‘ज्ञानविकास’ (१९८६-९२), ‘किर्लोस्कर’ (१९९३-९४), ‘विज्ञानयुग’ या मासिकांच्या संपादक मंडळावर उत्साहाने काम केले. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत.


त्यांनी सतत नावीन्याचा ध्यास बाळगल्याचे दिसून येते. त्यांच्या विज्ञान लेखनासाठी आवश्यक असणारी विशाल ग्रंथसंपदा त्यांनी मेहनतीने उभारलेली आहे. विज्ञान लेखनाप्रमाणे ते युद्धकथा, साहसकथा, हेरकथा आणि बालकुमार वाङ्मयनिर्मितीमध्ये रमतात. सभा, संमेलने, सत्कार अशा गोष्टींपासून घाटे अलिप्त असतात, परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी भाषणातून सडेतोडपणे आपली आग्रही, आणि व्यवहारी मते मांडली आहेत. घाटे यांच्या ‘ज्ञानदीप’, ‘ऊर्जाविश्व’, ‘वसुंधरा’, ‘अंटार्क्टिका’, ‘आकाशगंगा’, ‘शोधवेडे शास्त्रज्ञ’, ‘जीवनचक्र’, ‘आत्मवेध’, ‘आधुनिक युद्धसाधने’, ‘स्पेसजॅक’, अशा अनेक उत्तम पुस्तकांना वाचकांची पसंती आणि विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना आठ वेळा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांमध्ये यदुनाथ थत्ते, रेव्हरंड ना.वा. टिळक, पंजाबराव देशमुख, वि.म. गोगटे, गो.रा. परांजपे, र.द. आंबेकर यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५  साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले.  


त्यांना मिळालेले इतर काही सन्मान : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ (पुणे मराठी ग्रंथालय, १९९२), ‘मो.वा. चिपळोणकर पुरस्कार’ (इंडियन फिजिक्स असोसिएशन, १९९७). घाटे यांच्या विज्ञानकथांना अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळालेली आहेत. उदाहरणार्थ : ‘नवयुग कथास्पर्धा’ (१९७१,७२,७३), ‘विरंगुळा कथा स्पर्धा’ (१९७४), ‘मराठी विज्ञान परिषद, विज्ञानकथा स्पर्धा’ (१९७१,७२,७४). घाटे पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागामध्ये अध्यापन करीत असताना, त्यांच्या संशोधनावर आधारित असलेले नऊ शोधनिबंध त्यांनी भूशास्त्राशी संबंधित नियतकालिकात प्रकाशित केलेले आहेत.


निरंजन घाटे यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात असताना क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांचे प्रावीण्य दाखवले होते. पुण्यातील सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी १९६६ ते १९७३ या काळात चार वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानपत्रेसुद्धा मिळवली आहेत.


त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची निवडक पुस्तके पुढीलप्रमाणे - 'वाचत सुटलो त्याची गोष्ट', 'आपल्या पूर्वजांचे विज्ञान', 'असे घडले सहस्रक', 'असे शास्त्रज्ञ असे संशोधन', 'जिज्ञासापूर्ती', 'ज्याचं करावं भलं', 'पर्यावरण प्रदूषण', 'वसुंधरा', 'वेध पर्यावरणाचा'.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*अष्टमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १० जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"संतुष्ट जीवन, सफल जीवन से सदैव श्रेष्ठ होता है क्योंकि सफलता का मापदण्ड सदैव दूसरों के द्वारा आंकलित एवं दूसरों पर ही निर्भर होता है जबकि संतुष्टि स्वयं के मन और मस्तिष्क द्वारा निर्धारित होती है"*


*गौधन, गजधन, बाजधन*

                *और रतन धन खान,*

*जब आवे सन्तोष धन,*

                *सब धन धूरी समान*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

गुरूगोविंद सिंग शिखाचे 10 वे धर्मगुरू

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*शीखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह* 

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

जन्म -) ०९ जानेवारी १६६६

देहवसान -)  १७०८

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. मुसलमानांचा प्रतिकार करावयास सांगितले नाही. शिखांचे ९ वे धर्मगुरु तेग बहाद्दूर यांनाही मोगलांनी हालहाल करून मारले. श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होते. त्यांचा जन्म १६६६ मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर १६९९ मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले. १६७५ मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु गादीवर विराजमान झाले. धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. ‘खालसा’ म्हणजे शुद्ध, पवित्र. खालसा पंथीय ही प्रार्थना करतात, ‘परमेश्वरा, मी योग्य कारणासाठीच लढीन. मी युद्धावर जातांना मला निर्भय बनव. ‘मी युद्धात जिंकेनच’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण कर. माझ्यात तुझ्या कीर्तनाची आवड निर्माण कर आणि मृत्यूसमयी तुझ्या चरणी विलीन करून घे.’ खालसा पंथ हा निरंकारी आहे. निरंकारी म्हणजे ईश्वराला निराकार मानणारा. याचा दुसरा अर्थ आहे ‘निरहंकार.’ ‘श्री’ हे देवीचे नाव आहे आणि भगवती म्हणजे तलवार. त्यांच्या योद्ध्यांना ‘संत-सिपाही’, असे म्हणतात. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली. गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती. गुरु गोविंद सिंहजी यांनी ४२ वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. १७०८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


सुंदरलाल बहुगुणा पर्यावरवादी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*जन्मदिन - ०९ जानेवारी १९२७*

        (मारोडा-टेहरी, उत्तराखंड,

 

सुंदरलाल बहुगुणा हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते आहेत.


चिपको आंदोलन

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.


टेहरीसाठी उपोषण

टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.


भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६