शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आजचे विज्ञान प्रश्न

💥 *अग्निपंख    शैक्षणिक समुहाचा     उपक्रम💥*
 
        ✍🏻 *विज्ञान प्रश्न 🖋️

१. शेतीचे प्रमुख हंगाम कोणते?

२. सेंद्रिय शेती कशाला म्हणतात?

३. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरला जातो?

४. जून ते ऑक्टोबर पर्यंत घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?

५. मार्च ते जून मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?
उत्तरे:
१. खरीप हंगाम व रबी हंगाम 

२. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात.

३. ६० टक्के

४. खरीफ पिके.

५. उन्हाळी पिके.
💥एकाच घटकावर प्रश्न विचारून 
मुलांची ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ,त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडून तो घटक ,उपघटक त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहील  .   
 "विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास".

     
       💎निर्मिती💎
💥 *अर्चना मेहरे💥*
( विषय शिक्षक)
*जि.प.कें. उच्च. प्राथमिक शाळा. माहुरगड जि.नांदेड*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: